छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्या जिजाऊंसारख्या मातांची आज आवश्यकता !
संस्कृती आणि संस्कार यांमुळेच देश घडतो, हे राजमाता जिजाऊ यांनीच आपल्याला शिकवले आहे.
संस्कृती आणि संस्कार यांमुळेच देश घडतो, हे राजमाता जिजाऊ यांनीच आपल्याला शिकवले आहे.
सांगली येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !
यवनांचे सैन्य हिंदूंच्या घराघरांत शिरून स्त्रियांना पळवून नेत होते, त्यांची विटंबना करत होते. हे सगळे बघितल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी नवरात्र बसवली.
धर्मांध हे अल्पवयीन, तरुण किंवा वृद्ध अशा कोणत्याही वर्गातील असो, ते नेहमीच हिंदूविरोधी कृत्ये करतात, हे लक्षात घ्या !
भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ या दिवशी ज्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना होणार आहे
‘एम्.ए. इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डींग’ (‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य संस्थापना’, या विषयामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी), या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे.
श्री दुर्गादेवी शिवछत्रपतींचे कार्य करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती आपल्याला देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
उल्हासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दिशा निर्देशक फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे पूर्ण नाव न लिहिता ‘शिवाजी चौक’ असे लिहिले आहे.
अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
‘शिवशौर्य यात्रे’च्या माध्यमातून तरुणांमध्ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.