विहिंप-बजरंग दल यांच्‍या वतीने कोल्‍हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !

छत्रपती शिवरायांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे होत आहेत. त्‍याचसमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.

भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांची मानसिकता अल्पसंख्यांकांप्रमाणे ! – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

जे एका विदेशी पत्रकाराला कळते ते निद्रिस्त हिंदूंना कळत नाही, हे दुर्दैव ! ‘असे हिंदू मार खाण्याच्याच लायकीचे आहेत’, असेही कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.

वाघनखे भावी पिढीला शिवप्रतापाची प्रेरणा देतील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणण्‍याच्‍या सामंजस्‍य करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’मध्‍ये स्‍वाक्षरी झाली.

हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचणार !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय !

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे रूपांतर आपल्याला रामराज्यात करायचे आहे ! – अभय जगताप

आजचा दिवस दसरा-दिवाळीसारखा उत्साहाचा दिसतो, ही किमया छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आजपर्यंत देशावर अनेक आक्रमणे झाली. परकीय आक्रमकांना केवळ देशच लुटायचा नव्हता; तर देशातील धर्म, संस्कृती आणि धर्मनिष्ठ समाजजीवन नष्ट करायचे होते.

पोलिसांनी गुन्‍हा नोंदवतांना कठोर कलमे न लावल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठ संतप्‍त !

हिंदुत्‍वनिष्‍ठांनो, संतप्‍त होऊन थांबू नका, तर संबंधित धर्मांधांवर कठोर कलमे लावण्‍यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्‍या आणि राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडा !

शिवरायांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्‍याच्‍या करारावर आज स्‍वाक्षर्‍या होणार !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे इंग्‍लंड येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’ मधून भारतात आणण्‍याच्‍या करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी स्‍वाक्षर्‍या होणार आहेत. या करारासाठी सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्‍लंड येथे गेले आहेत.

सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !

हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.