विहिंप-बजरंग दल यांच्या वतीने कोल्हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यास ३५० वर्षे होत आहेत. त्याचसमवेत विश्व हिंदु परिषदेच्या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.