आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्री केंद्र कायमस्वरूपी बंद झाल्याविषयी सुस्पष्टता नाही

मद्यविक्री केंद्र चालवणार्‍या मालकाच्या मते करारानुसार संग्रहालयातील स्वागतकक्षात खाद्य आणि पेय यांचे प्रदर्शन अन् विक्री करता येते.

गोवा येथील आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र बंद

मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !

संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट व्हावे, यासाठी कुणालाही अनुमती दिलेली नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकाने उघडले असल्याने स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मद्यविक्रीचे दुकान बंद न केल्यास सत्याग्रहाला आरंभ करण्याची चेतावणी दिली आहे.

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्‍या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’

मंदिरांचे पावित्र्य कोण राखणार ?

महाराष्‍ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार धार्मिक स्‍थळापासून  ७५ मीटरच्‍या आत मद्यालये उभारण्‍यावर बंदी असल्‍याने त्‍यापुढे मद्यालये उभारण्‍यात आल्‍याने काही जागृत मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍याभोवती मद्यालयांचा विळखा पडला आहे.

राज्यातील अनेक धार्मिक स्थळांभोवती मद्यालये आणि डान्सबार यांचा विळखा !

हिंदूंनी स्वतःच्या श्रद्धास्थानांच्या पावित्र्यरक्षणासाठी प्रशासनावर वैध मार्गाने दबाव आणायला हवा !

ग्रामदेवतेच्या मंदिराजवळील मद्यालयाला जिल्हाधिकार्‍यांनी अनुमती नाकारली !

श्रद्धस्थानाच्या पावित्र्यरक्षणासाठी संघटितपणे आवाज उठवणार्‍या कोतवडेवासियांचा आदर्श समस्त हिंदूंनी समोर ठेवावा !

नियम धाब्यावर बसवणार्‍या मद्यालयांवर कारवाई करा ! – बीड जिल्हाधिकारी

मद्यविक्री करणार्‍या दुकानदारांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत, हे जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात का आले नाही ?

रत्नागिरी : ग्रामस्थांच्या विरोधामुळे ‘जनता दरबारात’ कोतवडे ग्रामदेवीच्या मंदिराजवळील ‘परमिट रूम’ ला प्रशासनाने अनुमती नाकारली !

‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, प्रशासनाकडून दिलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

गोव्यात २० टक्के मृत्यू हे मद्यप्राशनामुळे ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

पर्यटन वाढीसाठी आणि महसूलप्राप्तीसाठी आतापर्यंतच्या सर्व शासनांनी मद्यालयांना मुक्तहस्त दिला आहे; पण त्याचा परिणाम मात्र गोमंतकियांना भोगावा लागत आहे !