चावडी, काणकोण (गोवा) येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला मद्यालयाच्या मालकाचा विरोध
शाळेजवळील मद्यालय बंद करून त्याला अनुज्ञप्ती देणार्या अबकारी खात्याच्या अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी !
शाळेजवळील मद्यालय बंद करून त्याला अनुज्ञप्ती देणार्या अबकारी खात्याच्या अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी !
खात्यांतर्गत अन्वेषण चालू करून संबंधित वरिष्ठ कारकुनाला ११ लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले, तर उर्वरित २८ लाख रुपये पुढील २ दिवसांत वसूल केले जाणार असल्याचे अबकारी सूत्रांनी सांगितले.
पैसे परत केले, तरी या घोटाळ्यात सहभागी सर्वांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! ‘पाण्यात मासा पाणी कधी पितो आपल्याला कधीच कळत नाही, त्याप्रमाणे प्रशासनात भ्रष्टाचारी पैसे कसे आणि कधी खातात ? ते कळत नाही !’ – आर्य चाणक्य
अनुज्ञप्ती घोटाळ्यास उत्तरदायी असलेला खात्यातील एक वरिष्ठ कारकूनच या नव्याने उघडकीस आलेल्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. या विक्रीतून मिळणारा पैसा संबंधित वरिष्ठ कारकून अबकारी निरीक्षकालाही देत होता.
चंद्रपूर लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजू मारकवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती खंडपिठाने आदेशाला स्थगिती देत आदेश रहित ठरवला आहे
नागरिकांनी मागण्या किंवा आंदोलने केल्यावरच प्रशासन कृती करणार असेल, तर जनतेने कर भरून असे प्रशासन पोसायचे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?
या भागात ‘मथुरा’ नावाचे मद्यालय हे अवैध आहे. या मद्यालयाकडे अबकारी खात्याची अनुज्ञप्ती नाही. हे मद्यालय प्रतिदिन उत्तररात्री २-३ वाजेपर्यंत बिनदिक्कत चालू असते. याच मद्यालयाजवळ हे आक्रमण झाले आहे.
या ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये मद्यविक्री दुकान चालू करणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे आणि हे केंद्र त्वरित बंद करावे, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि जागरूक नागरिक यांनी केली होती.
अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंचानी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.
संग्रहालयात फिरते मद्यविक्री केंद्र उघडल्याचे वृत्त समोर आल्यावर या विरोधात स्वातंत्र्यसैनिक संघटना, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात आल्यावर मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.