हमासकडूनच निष्पाप नागरिकांची हत्या ! – इस्रायलने कॅनडाला फटकारले
हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली.
हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही कठोर तटस्थतेचे धोरण स्वीकारले असल्याचेही पाकने स्पष्ट केले.
पाकमध्ये घुसखोरांमुळे झालेल्या स्थितीचा लाभ उठवून भारताने त्याला कोंडीत पकडणे आवश्यक !
पाकिस्तान आणि चीन यांच्या नौदलांनी कराची जवळील सागरी सीमेत युद्धसरावास प्रारंभ केला. ‘सी गार्डियन-३ संयुक्त समुद्री अभ्यास’ असे याला नाव देण्यात आले आहे.
इस्रायलच्या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा पार पडली !
संयुक्त राष्ट्रंमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेम, सीरियामधील गोलान, तसेच पॅलेस्टाईनच्या काही भागांवर इस्रायलने केलेल्या नियंत्रणाच्या विरोधात हा ठराव होता.
चेन्नई येथील कोट्टावलचावडी भागातील वीरभद्र मंदिरात पेट्रोल बाँब टाकल्याच्या प्रकरणी मुरलीकृष्णन् या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. ‘माझी प्रकृती ठीक नाही. प्रकृती बरी व्हावी, यासाठी मी प्रतिदिन देवाची प्रार्थना करत होतो; पण देवाने माझी मनोकामना पूर्ण केली नाही.
यापूर्वीही इराण्यांकडून पोलिसांवर आक्रमण झाल्याच्या घटना घडल्या असतांना पोलीस सर्व शक्तीनिशी सिद्ध होऊन का गेले नाहीत ? आक्रमणकर्त्यांचा सामना करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?
असे अतिक्रमण हटवण्याची मागणी भाविकांना का करावी लागते ? प्रशासन भाविकांचा विचार का करत नाही कि व्यापार्याच्या लाभामध्ये प्रशासनाचाही वाटा आहे ?
असे अत्याचार करणार्या हमासच्या आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, इस्लामी राष्ट्रे आणि भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !