बांगलादेशात धर्मांधांनी देवतांच्या मूर्तींचे भंजन करून २ मंदिरांना लावली आग !

बांगलादेशात धर्मांधांनी देवतांच्या मूर्तींचे भंजन करून २ मंदिरांना लावली आग !

ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणार्‍या संघटनेने दिली आहे.

मोगल आक्रमकांचा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखाच ! – खासदार तेजस्वी सूर्या, भाजप

मोगल आक्रमकांचा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखाच ! – खासदार तेजस्वी सूर्या, भाजप

जगभरातील मुसलमान हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या विरोधात कशा प्रकारे संघटित होतात, याचे हे उदाहरण होय. हिंदू कधी त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात तरी संघटित होतात का, याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा !

दंगलखोर ‘रझा अकादमी’कडून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात निदर्शने !

दंगलखोर ‘रझा अकादमी’कडून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात निदर्शने !

दंगली घडवून हिंदुद्वेष दर्शवणार्‍या ‘रझा अकादमी’चा हा प्रकार म्हणजे ‘काश्मिरी हिंदूंवरील खोट्या प्रेमाचा आलेला पुळका’ असे म्हटल्यास चूक ते काय ?

छत्तीसगडमध्ये इरफानकडून १८ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

छत्तीसगडमध्ये इरफानकडून १८ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

अशांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

विवेक अग्निहोत्री यांचा ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयातील कार्यक्रम अचानक रहित

विवेक अग्निहोत्री यांचा ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयातील कार्यक्रम अचानक रहित

ब्रिटनमधील विश्‍वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक !

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

सामान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना !

जिहादी संघटनांच्या मोर्च्याला सहकार्य न केल्यास हिंदु व्यापाऱ्यांना लक्ष्य करणार !

जिहादी संघटनांच्या मोर्च्याला सहकार्य न केल्यास हिंदु व्यापाऱ्यांना लक्ष्य करणार !

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार सत्तेत असल्यामुळे ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करील, अशी अपेक्षाच नाही. आता केंद्र सरकारनेच केरळमधील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक !

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी संबंध नाही; मात्र मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’ – असदुद्दीन ओवैसी यांचा प्रश्‍न  

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी संबंध नाही; मात्र मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’ – असदुद्दीन ओवैसी यांचा प्रश्‍न  

बहुतांश हिंदु स्त्रियांचे अपहरण करून त्यांचा इस्लामी आक्रमकांशी विवाह लावून देण्यात आला अथवा त्यांना जनानखान्यात डांबण्यात आले, हा इतिहास आहे.

पुन्हा एकदा ‘१९८९’ !

पुन्हा एकदा ‘१९८९’ !

मूठभर जिहादी आतंकवादी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भारतातील सर्वपक्षीय सरकारांना आव्हान देतात आणि कुठलेही सरकार त्यांचा मुळासह निःपात करून हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे !

नरसंहार कुणाचा ? फक्त काश्मिरी पंडितांचा कि समस्त हिंदूंचा ?

नरसंहार कुणाचा ? फक्त काश्मिरी पंडितांचा कि समस्त हिंदूंचा ?

आतंकवाद्यांनी सरसकट सर्वच हिंदूंच्या हत्या केल्या आहेत आणि  आजही ते करत आहेत; कारण त्यांच्यासाठी सर्वच हिंदू ‘काफिर’ होते आणि काफिरांविरुद्धच त्यांचा जिहाद चालू आहे…