पाकच्या सिंध प्रांतात मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलाला मारहाण करून केली हत्या !
हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?
हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?
धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारेयांना तात्काळ अटक करण्यात यावी.
विसर्जन मिरवणुकीत पैसे घेऊन चित्रपट गीतांवर हिडीस नृत्य करणारे नव्हे, तर भजन आणि नामजप यांच्या गजरात भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणारे भाविक आवश्यक असतात.
व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?
ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदूंना आमीष दाखवून अथवा बळजोरीने त्यांचे धर्मांतर करतात. हिंदू असे कधीच करत नाहीत, तरीही पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून नेहमी हिंदूंनाच असहिष्णु ठणवले जाते, हे जाणा !
गुरुग्राममध्ये विश्व हिंदु परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे मुसलमानांनी रचलेले षड्यंत्र उघड झाले आहे. येथील आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने विहिंप आणि बजरंग दल यांच्या नावाने शहरात फलक लावले.
‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.
विसर्जनास बंदीचे फलक सातारा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांच्या बाहेर झळकावण्यात आले.सातारा नगरपालिका कृत्रिम तलावांनाच प्राधान्य का देत आहे ? हा प्रश्न सातारावासियांनाही भेडसावत आहे.
पर्यावरणाच्या नावाखाली शास्त्र पालन करण्यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्याचे, त्यातून धर्महानी करण्याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्याने ते स्वयंस्फूर्तीने शास्त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !