नूपुर शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले, हे मौलवी यांनी सांगावे !
भारत असा देश आहे, जेथे भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनावरही चर्चा होते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. अशा वेळी आपण पैगंबर यांच्याकडून का शिकू नये ?
बांगलादेशात मुसलमानांनी हिंदु कुटुंबाची भूमी बळकावली
बांगलादेशातील मागुरा येथे एका हिंदु कुटुंबाच्या मालकीच्याभूमीवर मुसलमानांनी अतिक्रमण करून ती बळकावली. हे हिंदु कुटुंब गेल्या २६ वर्षांपासून तेथे वास्तव्य करत होते.
अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मशिदीजवळून जाणार्या हिंदूंच्या वरातीवर मुसलमानांनी फेकली अंडी !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, वराती मशिदीजवळून गेल्यावर नेहमीच असा विरोध केला जातो. अशा वेळी हिंदूंना नेहमीच सर्वधर्मसमभावाचे, निधर्मीवादाचे डोस पाजणारे राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पुरो(अधो)गामी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेलले असतात ?
पाकिस्तानमध्ये धर्मांधांनी हिंदु मंदिरला आग लावली
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उमरकोट येथील एका हिंदु मंदिरावर धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. या वेळी या गुंडांनी मंदिराला आग लावली.
(म्हणे) ‘माझ्यासाठी श्री महाकालीमाता म्हणजे मांसप्रेमी आणि दारूचा स्वीकार करणारी देवी आहे !’
हिंदूंवर अत्याचार करणारे, हिंदूविरोधी निर्णय घेणारे आणि हिंदुद्रोह्यांचा भरणा असणारा तृणमूल काँग्रेससारखा पक्ष भारतात कार्यरत असणे, हे संतापजनक !
कमलेश तिवारी यांच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी : पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ !
हिंदूंच्या देशात हिंदू असुरक्षित ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
कन्हैयालाल यांच्या हत्येत आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची राजस्थान पोलिसांची माहिती
कन्हैयालाल यांच्या हत्येमध्ये रियाज अन्सारी आणि महंमद गौस यांच्यासह त्यांचे आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना अन्वेषणामध्ये मिळाली आहे.
पलवल (हरियाणा) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण !
. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
उदयपूरच्या घटनेला नूपुर शर्मा याच उत्तरदायी ! – सर्वोच्च न्यायालय
हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अश्लील आणि नग्न चित्रे काढल्यानंतर देशभरात १ सहस्र २०० तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या, यांची एकत्रित सुनावणी देहली येथे घेण्यात आली होती, हे जनता विसरलेली नाही !