अलवर (राजस्थान) येथे मेंढी चरण्यावरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !
राजस्थानमध्ये काँग्रेचे सरकार असल्याने तेथे हिंदूंसाठी पाकिस्तानी राजवटच असणार !
राजस्थानमध्ये काँग्रेचे सरकार असल्याने तेथे हिंदूंसाठी पाकिस्तानी राजवटच असणार !
आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री असल्यानेच धर्मांध ख्रिस्त्यांचे फावले असून ते हिंदूंवर कुरघोडी करू धजावतात ! हिंदूंनीही संघटित होऊन वैध मार्गाने अशांना जाब विचारायला हवा !
चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे.
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !
हॉवर्ड विश्वविद्यालयाच्या काही ‘विद्वानां’नी ‘क्रिटिकल रेस थेअरी’ नावाचा नवीन सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार ‘हिंदु धर्म नष्ट केला पाहिजे, वेदाध्ययन आणि पठण त्वरित बंद केले पाहिजे.
पद्मनाभ मंदिराचे सरकारीकरण केल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या !
हल्ली कुणीही उठतो आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करतो. हे थांबवायचे असेल, तर कठोर प्रावधान असलेला ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक !
५० किंवा १०० वर्षांनी एखादा मुसलमान शासनकर्ता भारतात असू शकेल. त्या वेळी इतिहासाच्या आधारे राममंदिर तोडून मशीद पुन्हा बांधली जाऊ शकते, असे विधान ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केले आहे.
‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार !
पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार चालूच राहिले, तर येणार्या काही वर्षांत ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भारत सरकार हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार ?