गणेशोत्सव ‘सात्त्विक’ करा !

प्रत्येक मंगलप्रसंगी प्रथम पूजन होते ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे, विघ्नहर्त्या श्री गणेशाचे ! ‘मंगलमूर्ती बाप्पाचे आशीर्वाद पाठीशी असले की, सर्व संकटे दूर होणार’, याची आपल्याला निश्चिती होते.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

‘दुःखसागरातून पार पडण्याचे एकमेव साधन म्हणजे नामस्मरण ! अखंड नामस्मरणाने अशी शक्ती प्राप्त होते की, मनाचे प्रत्येक दुःख आणि संकट दूर होते.

‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ वेब सिरीज : हिंदूंवरील आघात !

अशा राष्ट्रद्रोही वेब सिरीजची निर्मिती न होण्यासाठी सरकारने परिनिरीक्षण मंडळ बनवण्यासह राष्ट्रद्रोह्यांना वचक बसेल, असा कठोर कायदा बनवणे आवश्यक !

गद्दारांशी मैत्री नकोच ! – रणजित सावरकर

भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘ते गद्दार आहेत, त्यांच्याशी मैत्री नकोच’, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

भारतीय इतिहासातील गोंधळ !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होऊनही त्याचा इतिहास अधिकृतपणे आणि सत्य स्वरूपात लिहिला न जाणे, हे भारतियांना लज्जास्पद !

वसई गावात इलेक्ट्रिकच्या पट्ट्यावरून श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडण्याची यंत्रणा

श्री गणेशमूर्ती ही पाण्यात सोडायची किंवा टाकायची नसते, तर जो विधी आहे आणि त्याला ‘विसर्जन’ म्हणतात. पूजन केलेल्या पवित्र मूर्तीतील पवित्रके त्यामुळे पाण्यात मिसळून सर्वांना लाभ होत असतो. अशा प्रकारे आधुनिकीकरणाच्या नावे श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडणे, ही त्या पवित्र विधीची विटंबनाच होय !

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील दोडीताल हे आहे श्री गणेशाचे जन्मस्थान !

श्री गणेशचतुर्थी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. श्री गणेशाच्या जन्माविषयी अनेक प्रकारच्या पौराणिक आणि धार्मिक कथा प्रचलित आहेत. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीचे दोडीताल हे श्री गणेशाचे जन्मस्थान मानले जाते.

गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे रूप मिळाले, त्याला ‘ग्वाल्हेरचा गणपति’ कारणीभूत !

‘देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा म्हणजे यशस्वी मुत्सद्देगिरीचे दर्शन !

भारत मध्यस्थी करणार असेल, तर युक्रेनशी ‘शांतता चर्चा’ करायला रशिया सिद्ध !