योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

‘दुःखसागरातून पार पडण्याचे एकमेव साधन म्हणजे नामस्मरण ! अखंड नामस्मरणाने अशी शक्ती प्राप्त होते की, मनाचे प्रत्येक दुःख आणि संकट दूर होते.

– योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन