पाकिस्तानातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रे काहीतरी करतात; मात्र भारत स्वतः काय करतो ?

संयुक्त राष्ट्रांच्या ‘जातीय भेदभाव निर्मूलन समिती’ने (‘सी.ई.आर्.डी.’ने) तिच्या अहवालात मे ते जून २०२४ या कालावधीत पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

…अन्यथा चारित्र्याची नीच पातळी जगभर पसरण्यास वेळ लागणार नाही !

तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवले नाही, तर आज बांगलादेशाची जी स्थिति आहे तीच उद्या आपलीही मुले करतांना दिसली, तर त्या पापाला कुठलेच प्रायश्चित्त नसेल !

आज ‘मुरलीधर’ नाही, तर ‘चक्रधारी’ बना !

आपण धर्मांध आक्रमकांच्या अत्याचाराशी लढण्याऐवजी अजूनही तडजोडीच्या नावाखाली आत्मसमर्पण करत आलो आहोत.

भारतीय तत्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पूर्वजन्म विचार !

पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञान झालेला पुरुष ‘सर्व काही वासुदेवच आहे’, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.

साकार झाले हिंदु राष्ट्र सूक्ष्मातून मनामनात।

हिंदु राष्ट्राचा पांचजन्य शंखनाद झाला वैश्विक महोत्सवात।
संपूर्ण विश्वाला दिला संदेश हिंदु राष्ट्राच्या जयघोषात।।
मने एकरूप झाली, हृदये फुलली, हिंदु राष्ट्राच्या ध्येयात।
हिंदु राष्ट्र सोडून अन्य विचार नाही कुणाच्या मनात।।

वर्ष २०२१ मधील गोकुळाष्टमीच्या दिवशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ऐकतांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती !

‘३०.८.२०२१ या गोकुळाष्टमीच्या दिवशी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप लावल्यावर तो ऐकतांना साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. १. त्रासदायक अनुभूती (ज्या साधकांना अनिष्ट शक्तींचा त्रास आहे, त्यांना त्रासदायक अनुभूती येतात.) १ अ. कु. पूनम चौधरी … Read more

‘देवाला परत परत न सांगणे, हाच खरा विश्वास ! हीच खरी श्रद्धा !!’

सनातन संस्थेचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर आजोबा यांची ‘अँजिओग्राफी’ करण्यात आली. त्या वेळी गुरूंवरील अढळ श्रद्धेमुळे त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.

देशाभिमान आणि आश्रमाची ओढ असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा, गोवा येथील कु. गार्गी अमित पेंडसे (वय ९ वर्षे) !

आम्ही तिला ‘पाव’ हा भारतीय पदार्थ नाही. ‘पाव’ इंग्रजांनी भारतात आणला आहे’, असे सांगितले. त्यानंतर तिला पावभाजी पुष्कळ आवडत असूनही तिने पावभाजी खाण्याचे सोडले. आता ती ‘शेव-बटाटा-पुरी’ आवडीने खाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

रथोत्सवाच्या वेळी आम्ही सर्व साधक सत्यलोकात असून श्रीविष्णूचा हा आगळावेगळा जन्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पहात आहोत’, असे मला जाणवत होते.