Sudha Murthy : ५७ ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसास्थळ म्हणून विचार झाला पाहिजे !
मुळात सरकारकडे अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून अशांचे जागतिक वारसास्थळ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
मुळात सरकारकडे अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून अशांचे जागतिक वारसास्थळ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
विरोधकांनी भारतीय राज्यघटनेला पाठ दाखवली ! – सभापती जगदीप धनखड
बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा वचक हिंदू कधी निर्माण करणार ?
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ‘ड्रोन’ फिरत आहेत. त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी कोण करते ? कशामुळे टेहाळणी केली जात आहे ?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात १ जुलै या दिवशी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलतांना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे.
‘अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि शिवीगाळ केली आहे’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार आहे. त्यासाठी काम चालू आहे, तसेच शिवरायांची वाघनखेही लवकरच आणली जाणार आहेत’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ जुलै या दिवशी विधानसभेत केली
इचलकरंजीत नुकत्याच घडलेल्या अतीप्रसंग घटनेतील धर्मांध जिहाद्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा यांसह अन्य मागण्यांसाठी येथील गांधी पुतळ्यासमोर सकल हिंदु समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पालखी तळ नगरपालिकेकडून स्वच्छ करण्यात आला असून सासवड शहरही स्वच्छ केले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कापडाच्या झालरी लावून विद्युत् रोेषणाई केली आहे. माऊलींच्या पालखीचा जेथे विसावा असेल, त्या परिसरामध्येही विद्युत् रोषणाई केली आहे.
‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’