सनातनच्या अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे संकलन करण्यास साहाय्य करा !

सनातनचे हितचिंतक आणि वाचक यांना विनंती अन् साधकांना सूचना ! ‘मी वर्ष १९९० पासून अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे संकलन करत आहे. ग्रंथांसाठी मला आणि सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ईश्वरी ज्ञान माझ्यासाठी महत्त्वाचे असले, तरी ग्रंथवाचनाने वाचकांच्या ज्ञानात अजून भर पडावी, म्हणून मी इतर लेखकांचे आध्यात्मिक ग्रंथ आणि नियतकालिके यांतील ज्ञानही माझ्या … Read more

पत्नीच्या जाचाला कंटाळून मुंबईत पोलिसाची आत्महत्या !

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे हे कारण नमूद केले आहे. १४ जूनच्या रात्री ही घटना घडली. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात विजय साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये बनावट नोटा बाळगणार्‍या मुसलमानाला अटक !

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !

आंबोली घाटात अस्वच्छता करणार्‍यांना १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार

आंबोली घाटातील निसर्ग आणि जैवविविधता टिकवण्यासाठी सर्व नागरिक अन् पर्यटक यांनी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी, तर १ ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला केवळ २ टक्के व्याज

सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्याचा बँकांना आदेश

राज्यात आजपासून वीज दरवाढ

राज्य सरकारने वीज खात्याचा तोटा भरून काढण्यासाठी ४१४ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद केलेली असतांनाही १६ जूनपासून राज्यात ३.५ टक्के वीज दरवाढ लागू होणार आहे. संयुक्त वीज नियामक मंडळाने तसा आदेश काढला आहे.

नोकरीचे खोटे आश्वासन देणार्‍या खासगी शिक्षण संस्थांवर कारवाई होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

राज्यातील काही खासगी अभ्यासक्रम (कोर्स) घेणार्‍या संस्था विद्यार्थ्यांना नोकरीचे खोटे आश्वासन देत आहेत. अशा संस्थांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

वेळगे (गोवा) येथे गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला !

गोतस्करांवर कारवाई करण्यात निष्क्रीय ठरलेले पोलीस आणि सरकार यांचा ‘गोवंश रक्षा अभियाना’कडून निषेध

पांडित्य दाखवणारे केवळ पुस्तकाप्रमाणेच असतात !

‘पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते, ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते.’

गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक

योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.