HC Judge Chittaranjan Das Farewell Speech: मी रा.स्व. संघामध्ये परत जाण्यास सिद्ध !

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चित्तरंजन दास हे २० मे २०२४ या दिवशी निवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे.

Water Shortage : महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई; २ सहस्र ९४९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा !

महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील २ सहस्र ९४९ गावांतील ७ सहस्र ६२३ वाड्यांमध्ये सद्यःस्थितीत ३ सहस्र ६५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून येथे विविध ठिकाणी ६९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे.

अल्पवयीन मुलाचे वडील असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह ५ जणांना अटक !

कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून महागाडी चारचाकी गाडी अत्यंत भरधाव वेगाने चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीववरी २४ वर्षीय युवक आणि युवती या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के, कोकणाचा निकाल सर्वाधिक !

राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला असून यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९७.५१ टक्के इतका आहे, तर मुंबईचा निकाल सर्वांत अल्प ९१.९५ टक्के इतका लागला आहे.

अवैधरित्या पिस्तूल बाळगणारे महंमद अस्कर आणि अब्दुल निसार या दोघांना अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

आम्ही कुणालाही भारताची हानी करू देणार नाही ! – श्रीलंका

आम्हाला सर्व देशांसमवेत काम करायचे आहे; परंतु त्यासाठी आम्ही इतर कोणत्याही देशाची सुरक्षा पणाला लावणार नाही. जर भारताने  सुरक्षेविषयी प्रश्‍न उपस्थित केले, तर आम्ही त्याकडे निश्‍चितच लक्ष देऊ.

उत्तराखंड : अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने त्याचा मित्र नितीनची केली हत्या !

यातून अल्पसंख्य असणार्‍यांची खुनशी वृत्तीच दिसून येते. मारेकरी साजिदला आता फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे !

म्यानमारमधील असुरक्षित हिंदू !

म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण रूप धारण केले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत.

शेतमाल चोरणार्‍यांवर कारवाई करा ! – शेतकरी संघटनेची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी

राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमालाला भाव नाही. अनंत अडचणींचा सामना करून कर्ज काढून शेतकरी शेतीमाल पिकवतात.

नवीन वर्षापासून संगणकीयकृत प्रणालीद्वारे घरपट्टीची देयके ! – शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका

यापुढील आमचा प्रवास हा ‘कॅशलेस’ आणि ‘पेपरलेस’ असेल, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी २१ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या.