iran president ebrahim raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूमुळे भारतात १ दिवसाचा राजकीय दुखवटा !

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी भारतातील सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले, तसेच कोणतेही अधिकृत कार्यक्रम आयोजित केले गेले नाहीत.

Kerala HC Upholds Death Sentence : केरळमध्ये विधी शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी महंमद इस्लाम याला फाशीची शिक्षा

राष्ट्रपतींनी दयेच्या नावाखाली अशांच्या शिक्षेत घट करू नये आणि त्याच्या शिक्षेची कार्यवाही तात्काळ करावी, असेच जनतेला वाटते !

श्रेया धारगळकर यांना तडीपार करा ! – संतप्त ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

श्री लईराईदेवीचे व्रतस्थ धोंड यांचा अवमान केल्याचे प्रकरण…

‘गोवा शिपयार्ड’मध्ये काम करणार्‍या व्यक्तीने भारतीय नौसेनेची गोपनीय माहिती पाकिस्तानी दलालाला पाठवली !

पाकिस्तानी गुप्तहेरांनी भारत पोखरला गेला आहे, असे समजायचे का ?

३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीचा लागला छडा !

३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा अखेर छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी शिरोडा येथील रहिवासी विकास वसंत नाईक शिरोडकर याला कह्यात घेतले आहे.

पंचगंगेपाठोपाठ महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे रंकाळा तलावही प्रदूषित !

महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे नुकतीच पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर आलेले असतांना रंकाळा तलावही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर येत आहे.

पुणे येथे प्रेमसंबंध तोडल्याने फैज खानची तरुणीस धमकी !

प्रेमसंबंधातून तरुणी आणि फैज खान यांचा वाद झाला. फैज याने तरुणीला मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली.

पुणे येथे धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीत ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

हिंदु हितासाठी कार्य करणार्‍या देशभरातील कार्यकर्त्यांना ‘अक्षय्य हिंदु पुरस्कार समिती’च्या वतीने ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस !

कोल्हापूर येथे २० मे या दिवशी दुपारी मान्सूनपूर्व वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. जोतिबा डोंगरावर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती नाही !

राज्य सरकारने घेतलेल्या तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती न झाल्याने शहरातील २३ कार्यालयांमध्ये तलाठ्यांची न्यूनता भासत आहे.