भ्रष्टाचार कसा थांबवता येईल ?

जर आपल्याला भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर पैशांचे सर्व व्यवहार केवळ धनादेशाद्वारेच केले पाहिजेत म्हणजे त्या रकमेवर कायद्यानुसार ‘इन्कम टॅक्स’ द्यावा लागेल आणि प्रत्येक रक्कम धनादेशद्वारे दिलेली असल्याने ती रक्कम कुणाकडून मिळाली हे उघड होत असल्याने लाचलुचपतीला आळा बसेल अन् भ्रष्टाचार होणार नाही.

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे बस्तान बसवण्याचा कट शिजत आहे का ?

बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार्‍या ३२ अल्पवयीन मुसलमान मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी २४ एप्रिल या दिवशी धनबाद एक्सप्रेस रेल्वेतून कह्यात घेतले. अशी घटना यापूर्वी कोल्हापूर, भुसावळ आणि मनमाड येथेही घडल्या आहेत.

मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा कधी ?

महानुभवांनी मराठी भाषेला ‘धर्म भाषा’ मानली, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘अमृताने ही पैजा जिंके’, असे मानून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात आवडेल, अशी रचना करून मराठी भाषेचा मोठेपणा सांगितला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

मराठीचा उत्कर्ष म्हणजे मराठी भाषिकांचा (स्वतःचाच) उत्कर्ष !

‘ष’ आणि ‘ळ’ या अक्षरांच्या निमित्ताने आपण आपल्या भाषांकडे कसे पहातो ?, याचा विचार करायला हवा. आपल्या भाषेचा उत्कर्ष आपल्याच हाती असून तिचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे.

रामायण आणि भारताचे परराष्ट्र धोरण

‘अहिंसा, दया, विद्वत्ता, सुशील, आत्मसंयम आणि शांत चित्त हे गुण मर्यादा पुरुषोत्तमाची शोभा वाढवतात’, अशा वचनाचा संस्कृत श्लोक आहे. रामाकडून आत्मसात् केलेले हेच ६ गुण परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्ट म्हणून सहस्रो वर्षांपासून भारताची शोभा वाढवत आहेत.

साधनेची तीव्र तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नांदेड (महाराष्ट्र) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर (वय ४३ वर्षे) !

शांतारामदादांचे व्यावहारिक दृष्ट्या शिक्षण अल्प झाले आहे. तरीही केवळ त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांमुळे ते सांगत असलेला विषय सर्वांना आकलन होतो अन् ऐकणार्‍याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करावीशी वाटते. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि गुरुपादुका यांच्याप्रती ओढ असलेला ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील चि. अनंत देशमाने (वय ३ वर्षे) !

एकदा मी अनंतला घेऊन रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा अनंत ‘रामबाप्पा, रामबाप्पा जय जय’, असे म्हणू लागला. अनंत केवळ दुसर्‍यांदाच रामनाथी आश्रमात आला होता.

शिकण्याची वृत्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या अकलूज (सोलापूर) येथील चि.सौ.कां. सायली डिंगरे !

सायली ‘सेवेत चुका होतील’, असा विचार न करता धडाडीने सर्व सेवा करत असे. ती ‘चुकांतून शिकून त्या चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी प्रयत्नरत असे.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे मनातील पूर्वग्रहावर मात करून सासर्‍यांची भावपूर्ण सेवा करणार्‍या कोथरूड, पुणे येथील सौ. संगीता संजय लेंभे !

परम पूज्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘देवाण-घेवाण हिशोब संपवणे’, हे अतिशय महत्त्वाचे आहे’, या विचाराने मी माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेले किल्मिष आणि पूर्वग्रह काढू शकले अन् ‘मनापासून त्यांची सेवा करायची’, असे ठरवून सेवा करायला आरंभ केला. 

अनंत कोटी ब्रह्मांड सांभाळणार्‍या देवाप्रमाणे साधकांनीही समष्टी साधना म्हणून आश्रमातील सेवा किंवा संस्थेचे कार्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करायला हवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन …