यावर भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

भारतातील मशिदींमधून गोळा करण्यात आलेला पैसा जिहादी आतंकवादासाठी वापरण्यात येतो, अशी माहिती आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्‍या देशांवर कारवाई करणार्‍या ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या अहवालात म्हटले आहे.

वीर सावरकर उवाच !

‘मुसलमान अस्पृश्यांना बाटवून इस्लामची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अस्पृश्यता निवारण आणि शुद्धीकार्य या मार्गाने हिंदूंचे संख्याबळ वाढवावयास हवे.

हमासने केलेल्या भयानक हत्याकांडाच्या विरोधात सर्व जगाने आवाज उठवण्याची आवश्यकता !

सध्या हमासकडून केल्या जाणार्‍या अत्याचारांचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे, अशी स्थिती आहे. हमासने इस्रायल आणि अमेरिकन महिलांवर आक्रमण करणे, त्यांचे अपहरण करणे, शिरच्छेद करणे, जिवंत जाळणे इत्यादी क्रूर अत्याचार केले आहेत. त्याचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे.

हिंदुद्रोही शासनाला चपराक देणारा मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा !

१. तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्यास अनुमती देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश स्वातंत्र्यदिनाला ७५ वर्षे झाल्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २२ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी एका फेरीचे आयोजन केले होते. त्यांना एक सार्वजनिक सभाही घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे अनुमतीसाठी अर्ज दिला होता. हा अर्ज पोलिसांनी अनेक दिवस प्रलंबित ठेवला. … Read more

इस्रायल-हमास युद्धावरून होत असलेले जागतिक ध्रुवीकरण आणि मुसलमानेतरांची स्थिती

पॅलेस्टाईनच्या जिहादी गटांनी इस्रायलच्या विरोधात कोणतीही पूर्वसूचना न देता आक्रमण करत ‘अघोषित युद्ध’ चालू केले. हमासच्या आतंकवाद्यांनी ‘केवळ नागरिकांना लक्ष्य केले’, असे नाही, तर अमानुषपणे हत्या करणे, अपहरण आणि बलात्कार करणे इत्यादी क्रूर अपप्रकार केले.

मला औषधे कधी थांबवता येतील ?

आजाराचे बीज समूळ नष्ट करणे आणि त्या आजाराने शरिराची केलेली हानी भरून काढणे, याचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल, तर आयुर्वेदोक्त ‘अपुनर्भव’ आणि ‘रसायन’ चिकित्सेला पर्याय नाही. ‘औषधे कधी थांबवता येतील ?’, या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, अशी अपेक्षा !’

जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीत भारतीय सैन्याचे योगदान !

१. भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वैयक्तिक स्तरावर ७ सहस्र ५०० कोटी हून अधिक रुपयांचा व्यय ‘जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे प्रचंड मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याचा ‘नॉर्दर्न कमांड’ हा जम्मू काश्मीरमध्ये आहे. अनुमाने ४ लाखांहून अधिक सैन्य, म्हणजेच अनुमाने ३० टक्के भारतीय सैन्य हे जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे तैनात आहे. भारताची सर्व युद्धे याच भागात झाली आहेत, … Read more

सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी आश्रमात झालेल्या ‘भैरवी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

यज्ञकुंडात ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर काही अनिष्ट शक्तींना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्या थोड्या वेळासाठी यागापासून दूर निघून गेल्या.

सूक्ष्म प्रयोग

‘श्री. कुलकर्णी यांच्या चेहर्‍यावर तेज जाणवते. बाह्यतः ते फार साधना करतांना दिसत नसले, तरी त्यांची आंतरिक साधना चांगली चालू आहे. त्यामुळे हे तेज जाणवते.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.