वीर सावरकर उवाच !

स्वातंत्र्यवीर सावरकर

‘मुसलमान अस्पृश्यांना बाटवून इस्लामची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अस्पृश्यता निवारण आणि शुद्धीकार्य या मार्गाने हिंदूंचे संख्याबळ वाढवावयास हवे. खिलाफत चळवळीत हिंदूंनी स्वतःची मान मुसलमानांच्या खांद्यावर ठेवली आणि मुसलमानांनी मलबारमधील मोपल्यांच्या बंडात ती मान सपशेल कापून काढली !’

(साभार : ‘सावरकरांची सामाजिक भाषणे’ आणि ‘समग्र सावरकर, खंड ९ आणि ११’)

संकलन : दुर्गेश जयवंत परुळकर