परीक्षेतील गुणांपेक्षा साधनेमुळे निर्माण झालेले सद्गुण महत्त्वाचे !

‘परीक्षेतील गुणांनी फक्त ती एक परीक्षा उत्तीर्ण होता येते. साधनेमुळे निर्माण झालेल्या सद्गुणांमुळे आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होता येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

धर्मांध मुसलमानांचे धमकीयुक्त ‘हेट स्पिच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) !

मुसलमान समाजाच्या मनात हिंदूंविषयी आत्यंतिक द्वेष भरलेला असून हा द्वेष मुसलमान समाजाचे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवींकडून भरवला गेला आहे.

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या येथील समाधी मंदिरात २८ ऑक्टोबर यादिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला……

कतारची जिरवणार का ?

कतारने जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या माजी अधिकार्‍यांना देहदंडाची शिक्षा देऊन भारताला आव्हान दिले आहे, हे भारत सरकारने लक्षात घेतले पाहिजे. आता भारताच्या कूटनीतीचा कस लागणार आहे.

आंबोली-आजरा सीमेवर हत्तीच्या आक्रमणात वन कर्मचार्‍याचा मृत्यू 

आंबोली (सिंधुदुर्ग) आणि आजरा (कोल्हापूर) या गावांच्या सीमेवर घाटकरवाडी येथे हत्तीने केलेल्या आक्रमणात कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी प्रकाश पाटील (वय ५४ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.

हिंदूंनो, भविष्यातील संकट जाणा !

केरळच्या सरकारी बसमध्ये बुरखा घातलेल्या काही मुसलमान महिलांनी साडी नेसलेल्या एका हिंदु महिलेला तिने बुरखा न घातल्याने बसमध्ये चढण्यास विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

समभाग (शेअर) विक्रीच्या बाजारामध्ये गुंतवणूक करत आहात ? सावधान !

केवळ प्रलोभनांना फसून किंवा त्वरित मोठा मोबदला मिळावा, या अपेक्षेने स्वत:ची शिलकीची रक्कम (कॉर्प्स अमाऊंट) शेअर बाजारामध्ये गुंतवली जाते. अनेक गुंतवणुकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की, फार थोड्या लोकांना त्याचा परतावा प्राप्त झाला असून पुष्कळ प्रकरणांमध्ये सर्व पैसे बुडाल्याचे लक्षात आले आहे.

साम्यवाद्यांच्या वैचारिक आतंकवादाशी लढणे, हे आपले कर्तव्य !

कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश दोघेही मेल्यावर अत्यंत मोठे विचारवंत अन् सामाजिक चळवळीचे नेते होऊन गेल्याचा साक्षात्कार सामान्य माणसाला घडवला गेला का ?

स्वत:च्या संकल्पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्ण ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

शेकडो शास्त्रज्ञ आणि पंडित यांनी ‘महाभारतातील युद्धात श्रीकृष्ण का जिंकला आणि कौरव का हरले ?’, याचा अभ्यास केला. तेव्हा त्या सर्वांना एकच उत्तर मिळाले, ‘श्रीकृष्ण आणि पांडव यांनी त्यांचा अहंकार सोडला, तसेच त्यांना धर्माचा विजय हवा होता. म्हणून ते जिंकले.

‘भारत’ हे प्राचीन नाव असलेले राष्ट्र !

जगात प्राचीन नावे असलेली पुष्कळ अल्प राष्ट्रे आहेत. भारत त्यातील एक आहे. भारत हे एक नैसर्गिक राष्ट्र असून अन्य राष्ट्रे् ही मनुष्यनिर्मित आहेत…..