हिंदु राष्‍ट्र सेनेकडून के. चंद्रशेखर राव यांच्‍या फलकावर शाईफेक करत निषेध !

छत्रपती संभाजीनगर येथे बी.आर्.एस्. पक्षाचा पदाधिकारी मौलाना अब्‍दुल याने लुटारू औरंगजेबाचे उदात्तीकरण करत ‘औरंगजेब आमचा आदर्श आहे’,असे संतापजनक विधान केले आहे.

आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे- उदय सामंत

शालेय शिक्षणाच्या दर्जामध्ये देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान नाही !

भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्‍वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते !

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामाने पकडली गती !

मंदिराच्या परिसरात श्री गणेश, सूर्यदेवता, शिव, दुर्गादेवी, अन्नपूर्णा आणि हनुमान या देवतांची देवळेही उभारली जात आहेत.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयात डब्ल्यू -२० अंतर्गत बचत गट महिलांसाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र

भारत सरकारने एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठाला शैक्षणिक भागीदार म्हणून डब्ल्यू-२० चे आयोजन करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने विद्यापिठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू-२० आयोजनासाठी केली आहे.

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !

राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नाचणे ग्रामपंचायतीचा मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श ! – सचिन जाधव

नाचणे ग्रामपंचायतीने सिद्ध केलेला मैला गाळव्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श आहे. जिल्हा पथकाने या प्रकल्पासाठी चांगले योगदान दिले आहे, असे मत पथकप्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केले.

चीनला मागे टाकत भारत झाली जगातील ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ !

भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.

कोकण रेल्वेमार्गावर  ११ आणि १२ जुलैला ‘मेगाब्लॉक’

१२ जुलै या दिवशी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा ३ घंट्यांच्या ‘मेगाब्लॉक’मुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या ४ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

अक्षयकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात अयोग्य पद्धतीने दाखवणारा ‘ओ.एम्.जी. -२’ चित्रटाचा ‘टीझर’ प्रदर्शित !

‘ओ.एम्.जी. -२’ ‘टीझर’मध्ये कपाळाला भस्म, मस्तकावर जटा, गळ्यात रूद्राक्षाची माळ, नीळा कंठ या भगवान शिवाच्या रूपात अभिनेते अक्षयकुमार रस्त्यावरून चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे.