मंदिरे आणि धर्मकर्तव्य !
हिंदूंनी मंदिरांच्या संदर्भात निष्काळजी रहाता कामा नये. आपण जसे स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो, तसे मंदिरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीही कृतीशील व्हावे आणि त्या दृष्टीने अन्यांचेही प्रबोधन करावे.
हिंदूंनी मंदिरांच्या संदर्भात निष्काळजी रहाता कामा नये. आपण जसे स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो, तसे मंदिरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीही कृतीशील व्हावे आणि त्या दृष्टीने अन्यांचेही प्रबोधन करावे.
‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत पत्रकारांनी केरळमधील मुस्लिम लीगशी युती करण्याच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.
भारत के दूसरे विभाजन की तैयारी करनेवाली कांग्रेस !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अॅलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
आपले आरोग्य ‘आपण आपला दिवस कसा घालवतो’ यावर अवलंबून असते. आयुष्यातील प्रत्येक दिवस निरोगी झाल्यास सर्व आयुष्यच आरोग्यसंपन्न आणि आनंदी होते. म्हणूनच आरोग्यरक्षण हा संयमी जीवनाचा पाया आहे !
एका नाकपुडीतून पाणी घालून दुसरीतून बाहेर काढणे याला ‘जलनेती’ म्हणतात. नेतीसाठी किंचित कोमट पाणी मीठ घालून वापरावे. नेतीचे एक विशिष्ट प्रकारचे भांडे (नेती पॉट) असते. त्यामुळे नाकपुडीत पाणी घालणे सोपे जाते. वाटी किंवा भांडे यांनीही नाकात पाणी घालू शकतो. आरंभी जलनेती करतांना थोडा त्रास होतो. नंतर सवयीने त्रास होत नाही.
पावसाळ्यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढते. हवामानातील रुक्षता वाढल्याने वाताचे प्राबल्य वाढते. अशा परिस्थितीत शरिरामध्येही वातदोष वाढायला लागतो. पावसाळ्यात वातदोष आणि त्यामुळे निर्माण होणारे विविध रोग वाढू नयेत म्हणून आपण पुढील गोष्टी करू शकतो
योगसाधनेमुळे सकारात्मकता येऊन मनुष्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही सुधारतो. ही व्यायामपद्धती संपूर्ण भारतीय आहे. आपल्या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपासून ही पद्धत शोधून काढली आणि स्वीकारली होती. त्यामुळे ते दीर्घकाळ स्वस्थ आणि निरोगी जीवन जगू शकत होते.
महाविद्यालयामध्ये जाणार्या मुलींना फाटक्या-तुटक्या जीन्स घालण्याऐवजी व्यवस्थित कपडे शक्यतो पंजाबी पोषाख (ड्रेस) घालण्यास सांगा. केस मोकळे सोडण्यात कसली आली फॅशन ? अगदी वेणी नको; पण एखादी पिन किंवा रब्बर लावायला सांगू शकता ना ?
मुळात हिंदु धर्म हा विज्ञानाधारितच आहे. ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमायोऽसि ।’, म्हणजे ‘तू ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) आहेस.