(म्हणे) ‘मुसलमानाला उपमुख्यमंत्री करा !’ – कर्नाटक वक्फ बोर्डाची काँग्रेसकडे मागणी !

मुसलमानांनी काँग्रेसकडे फाळणीची मागणीही अशाच पद्धतीने केली होती आणि काँग्रेसने सत्तेसाठी ती मान्य केली होती ! आताही काँग्रेसने या मागण्या मान्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्नाटकचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचे सांगत आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कर्नाटकमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. वर्ष २०१८ मध्ये भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाली होती.

भारताला इस्लामी राष्ट्र बनवू पहाणार्‍या ‘हिज्ब-उत्-तहरीर’च्या १६ आतंकवाद्यांना अटक !

या घटनेवरून असदुद्दीन ओवैसी यांच्या महाविद्यालयांत आतंकवाद्यांचा भरणा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे आता ओवैसी यांचीही कसून चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे !

केरळमध्ये ९ धर्मांध मुसलमानांकडून हिंदु दलित मजुराची हत्या

एरव्ही दलितप्रेम दाखवणारी काँग्रेस आणि ‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणारे मुसलमान आता गप्प का ?

डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानातून आलेल्या ‘ई-मेल’मधून माहिती समोर येण्याची शक्यता !

संशोधन आणि विकास संस्थेचे (डी.आर्.डी.ओ.चे) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानातून आलेल्या ‘ई-मेल’मधून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

देहलीत अज्ञातांनी ३ गायींवर केलेल्या आक्रमणात एका गायीचा मृत्यू !

हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या गोमातेवर आक्रमण करणारे कोण असू शकतात, हे जगजाहीर आहे; परंतु बहुसंख्य हिंदूंच्या देशाच्या राजधानीत गोमाता असुरक्षित असणे, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे !

सरकारी शाळेतील शिक्षक महंमद अली याच्याकडून १२ हिंदु मुलींचे लैंगिक शोषण !

असे धर्मांध मुसलमान शिक्षक आणि शिक्षिका यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली पाहिजे

४५ जणांना अटक, इंटरनेट बंद, विद्यापिठाची परीक्षा रहित !

दंगली करणार्‍या समाजकंटकांवर शीघ्रतेने कठोर कारवाई करून उत्तरप्रदेशप्रमाणे ‘महाराष्ट्र दंगलमुक्त’ करावा ही अपेक्षा !

सत्य सांगण्याचे काम आम्ही करत राहू ! – पू. कालीचरण महाराज

तुम्हाला बोलण्यापासून कुणी अडवले ?, कुणी निंदा कुणी वंदा कालीकीर्तनचा आमचा धंदा, सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे आणि आम्ही बोलत राहू. ‘भो-भो’ करण्याची काहींना सवय असते; मात्र आम्ही आमचे काम करत राहू.

… तरच धार्मिक दंगली थांबतील !

अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.