गुढीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांची चटणी का खातात ?

कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.

‘साधकाची ‘स्वेच्छा’, ही त्याच्या साधनेला पूरक असल्यास ती योग्य असते’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘साधकाने साधनेत स्वतःचा मनोलय होण्यासाठी ‘स्वेच्छेने’, म्हणजे स्वतःच्या मनानुसार न वागता ‘परेच्छेने’ आणि त्यानंतर ‘ईश्वरेच्छेने’ वागणे महत्त्वाचे असते’, असा सिद्धांत आहे. ‘यालाही अपवाद आहे’

गुढीपूजनाचा पूजनातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘गुढीपूजनाचा पूजक, पुरोहित, पूजेतील घटक आणि पूजनाच्या वेळी उपस्थित असणारे साधक यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे एक चाचणी करण्यात आली. याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने सौ. सुवर्णा रागमहाले यांना आलेल्या अनुभूती

वर्ष २००१ पासून माझ्या साधनेला आरंभ झाला. मला सेवेतही आनंद मिळू लागला. माझी दोन्ही मुले शाळेत गेल्यावर सर्वकाही गुरुदेवांवर सोपवून मी सेवेला जात होते.

लहान बहिणीला साधनेचे महत्त्व सांगून तिच्याकडून साधना करून घेणार्‍या तळेगाव दाभाडे (पुणे) येथील सौ. सुवर्णा रागमहाले (वय ५२ वर्षे) !

२०.३.२०२३ या दिवशी तळेगाव दाभाडे (पुणे) येथील सौ. सुवर्णा रागमहाले यांचा ५२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लहान बहीण श्रीमती संध्या बधाले यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनच्या संतांची एकमेकांप्रती असलेली आगळी-वेगळी प्रीती आणि आदरभाव !

सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई यांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने… !

गुरूंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुकृपेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचे अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !

श्री. मनोहर राऊत यांनी मॉरिशस आणि फिजी येथे धर्मप्रसाराची सेवा करतांना अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेतले. या लेखात त्यांना स्वतःतील स्वभावदोषांची झालेली जाणीव आणि ते अनुभवत असलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा यांविषयी जाणून घेऊया.

रामनाथी येथे झालेल्या भाच्याच्या (श्री. अतुल बधाले यांच्या) विवाहाच्या वेळी सौ. सुवर्णा रागमहाले यांना जाणवलेली सूत्रे

‘२८.११.२०२२ या दिवशी माझा भाचा श्री. अतुल बधाले याच्या विवाहाच्या निमित्ताने मला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. या आनंदमय सोहळ्याच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे मी गुरुचरणी अर्पण करत आहे.

कु. प्रणिता भोर

जेथे माझा राम, तेथे मी करीन त्याची चरणसेवा ।

‘मार्च ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात होते. त्या वेळी मी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव यांच्या सेवेत होते. मला नियमित त्यांची चरणसेवा (त्यांचे पाय चेपण्याची सेवा) करायला मिळत होती.