तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करावे !

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाय यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अफगाणी मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करण्याची विनंती….

‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर करण्यास हरकत नाही; मात्र ‘औरंगाबाद’चा विचार चालू !

नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महंम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अनुयायी यशवंतराव पाळंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! – विद्याधरपंत नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

‘पाळंदे कुरियर’चे संस्थापक यशवंत पाळंदे यांचे वृद्धापकाळाने निधन !

‘द्रमुक’मुक्तीची प्रतीक्षा !

सैनिकासारख्या अतीमहनीय व्यक्तीचा मृत्यू होऊनही कारवाईला वेग येत नाही, पसार नगरसेवकाचा थांगपत्ता लागत नाही, असे कसे ? नगरसेवकाच्या माध्यमातून द्रमुक पक्षाने दाखवलेली दहशत आणि अरेरावी पहाता या पक्षावर कायमस्वरूपीच बंदी आणायला हवी.

पाळणा सोहळ्यासाठी येणार्‍या महिलांना विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करणार ! – शीतल तेली उगले, आयुक्त, सोलापूर महापालिका

दूरच्या ठिकाणी रहाणार्‍या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक संख्येने महिला असलेल्या मार्गांची सूची आम्ही आयोजकांकडे मागितली आहे, अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

सर्वच सरकारांनी असे निर्णय घ्यावेत !

कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मठ आणि मंदिरे यांचा विकास अन् जीर्णाेद्धार यांसाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे उद्गार : भारतियांनो, मी तुमच्यासाठी आपला प्राण का देऊ नये ?

‘भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे वासुदेव बळवंत फडके या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील कारागृहात डांबून ठेवले होते. बंदिवासात असतांना कारागृहातून पळून जाण्याचा मोठा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केल्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर अधिक बंधने लादली होती.

कोकणची काशी श्रीक्षेत्र कुणकेश्वरची यात्रा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वरला ‘कोकणची काशी’ असे संबोधतात. अशा या श्री देव कुणकेश्वराची यात्रा १८ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या पवित्र स्थानाची संक्षिप्त माहिती प्रस्तुत लेखात देत आहोत.