केंद्रशासनाकडून अद्याप दुजोरा नाही !

नवी देहली – अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या चीन सीमेवरील तवांग भागातील यंगस्टे येथे ९ डिसेंबरच्या रात्री भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. यात ३० सैनिक घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे.
#Indian and #Chinese army troops clashed along the Line of Actual Control (LAC) in the Tawang Sector in #ArunachalPradesh on December 9 https://t.co/fluHyQ0HbW
— Hindustan Times (@htTweets) December 12, 2022
या संघर्षात चीनचे सैनिकही घायाळ झाल्याचे वृत्त आहे; मात्र या वृत्ताला केंद्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.
इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती ! – Donald Trump
H-1B Visa : ट्रम्प यांनी लादलेले विदेशी कामगारांसाठीच्या ‘एच्-१बी व्हिसा’वरील शुल्क केंद्रीय न्यायालयाकडून रहित !
भारताने प्रथमच क्षेपणास्त्रांवर १२ ‘सक्रीय’ अण्वस्त्रे केली तैनात ! – SIPRI Report
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !