डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचे मूल्य ८०.०५ रुपये !

अमेरिकेचे चलन ‘डॉलर’च्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमूल्यन झाले आहे. भारतीय रुपयाचे एका डॉलरला ८०.०५ रुपये इतके मूल्य झाले आहे.

ज्या देशांत मुसलमानांची लोकसंख्या अल्प आहे, तेथे जाऊन मुलांना जन्माला घालावे !

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांचा पाकच्या वाढत्या लोकसंख्येवरून पाकिस्तानी मुसलमानांना सल्ला !

गेल्या ५ वर्षांत राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया ! – सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत

संसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही.

हिंदू अल्पसंख्य असूनही तसा दर्जा मिळत नसल्याचे ठोस पुरावे दिल्यावर याचिकेवर विचार करू ! – सर्वोच्च न्यायालय

न्यायालयाने म्हटले की, एखाद्या धर्माला राज्यस्तरावर अल्पसंख्य म्हणून घोषित केले पाहिजे; मात्र जोपर्यंत त्याला अल्पसंख्यांक दर्जा देण्यास नकार दिला जात नाही, तोपर्यंत थेट न्यायालय यावर विचार करू शकत नाही.

अजमेर दर्ग्याचा सेवेकरी (खादीम) गौहर चिश्ती याने रचला होता अजमेर आणि उदयपूर येथे दंगली घडवण्याचा कट !

हिंदूंना अजमेर दर्ग्याच्या सेवकर्‍यांची खरी ओळख लक्षात आल्यामुळे त्यांनी दर्ग्यामध्ये जाणे बंद करण्यास चालू केले आहे. आता यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे ! तसेच इतरत्रच्या हिंदूंनीही याचा विचार केला पाहिजे !

हरियाणामध्ये खाण माफियाकडून पोलीस उपअधीक्षकांची हत्या

यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !

नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी पाकमधील तरुणाची भारतात घुसखोरी !

भारताने अशांना पोसत रहाण्यापेक्षा त्याला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला !

यापूर्वी आसाममध्ये धर्मांधांनी बंधारा तोडल्यामुळे पूर येथील १ लाख लोक बाधित झाले होते. आता असाच प्रकार देशात अन्यत्र करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न चालू आहे. ही भविष्यात येणार्‍या मोठ्या संकटाची चाहूल आहे. याविषयी देशातील निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

केंद्र सरकारशी संलग्न संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १३, तर म. गांधी यांचे ३ लेख !

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेस कशी काय विसरते ?

सीतामढी (बिहार) येथे नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तसेच जगातील इस्लामी देश आता का बोलत नाहीत ?