
नवी देहली – राज्यसभेचा सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि शेवटचे सत्र (अधिवेशन) असून गेल्या ५ वर्षांमध्ये मला पुष्कळ शिकायला मिळाले आहे. गेल्या १३ सत्रांमध्ये नियोजित २४८ दिवसांपैकी केवळ १४१ दिवस कामकाज होऊ शकले, म्हणजे ५७ टक्के वेळ वाया गेला, अशी खंत राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.
नायडू यांचा पाच वर्षांचा कालावधी; आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला #venkaiahnaidu #rajyasabha #work #india #delhi #sakalnews https://t.co/YVpsUQuqlk
— SakalMedia (@SakalMediaNews) July 18, 2022
संपादकीय भूमिकासंसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही. भारतियांच्या करातून चालवण्यात येणारी संसद अशीच चालू रहात असेल, तर भारतियांनी आता त्यांच्या लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे ! |
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !