
नवी देहली – राज्यसभेचा सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि शेवटचे सत्र (अधिवेशन) असून गेल्या ५ वर्षांमध्ये मला पुष्कळ शिकायला मिळाले आहे. गेल्या १३ सत्रांमध्ये नियोजित २४८ दिवसांपैकी केवळ १४१ दिवस कामकाज होऊ शकले, म्हणजे ५७ टक्के वेळ वाया गेला, अशी खंत राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.
नायडू यांचा पाच वर्षांचा कालावधी; आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला #venkaiahnaidu #rajyasabha #work #india #delhi #sakalnews https://t.co/YVpsUQuqlk
— SakalMedia (@SakalMediaNews) July 18, 2022
संपादकीय भूमिकासंसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही. भारतियांच्या करातून चालवण्यात येणारी संसद अशीच चालू रहात असेल, तर भारतियांनी आता त्यांच्या लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे ! |
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !