
नवी देहली – राज्यसभेचा सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि शेवटचे सत्र (अधिवेशन) असून गेल्या ५ वर्षांमध्ये मला पुष्कळ शिकायला मिळाले आहे. गेल्या १३ सत्रांमध्ये नियोजित २४८ दिवसांपैकी केवळ १४१ दिवस कामकाज होऊ शकले, म्हणजे ५७ टक्के वेळ वाया गेला, अशी खंत राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.
नायडू यांचा पाच वर्षांचा कालावधी; आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला #venkaiahnaidu #rajyasabha #work #india #delhi #sakalnews https://t.co/YVpsUQuqlk
— SakalMedia (@SakalMediaNews) July 18, 2022
संपादकीय भूमिकासंसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही. भारतियांच्या करातून चालवण्यात येणारी संसद अशीच चालू रहात असेल, तर भारतियांनी आता त्यांच्या लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे ! |
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !