भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।। (भाव कसा असावा ?)
‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या ओळींचा अर्थ सांगतांना संभाजीनगर येथील डॉ. विजयकुमार फड यांनी भावाविषयी केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.
‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या ओळींचा अर्थ सांगतांना संभाजीनगर येथील डॉ. विजयकुमार फड यांनी भावाविषयी केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.
नाशिक येथील सौ. दीपाली दिलीप आव्हाड यांचे २८.१०.२०२१ या दिवशी निधन झाले. आषाढ कृष्ण अष्टमी (२०.७.२०२२) या दिवशी त्यांचे ९ वे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे दिली आहेत.
प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाची चित्रफीत पहातांना ‘गुरुदेवांना पहातच रहावे’, असे वाटून अतिशय आनंद होणे
येथील सनातनच्या साधिका सुनंदा व्हावळ यांचे पती सुरेश व्हावळ (वय ७४ वर्षे) यांचे १८ जुलै या दिवशी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार व्हावळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
काँग्रेसच्या राज्यात आता हिंदूंचे नेतेही असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानावरून त्यांच्या विरोधात देशातील ९ पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुट्या डाळी, गहू, राई, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यांवर ५ टक्के जी.एस्.टी. द्यावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली.
पोलिसांनी राज्यातील लष्कर-ए-तोयबाच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली. राजौरी येथून ५, तर जम्मूमधून २ जणांना अटक करण्यात आली.
भारतात एका हिंदु व्यक्तीला असा प्रश्न उपस्थित करावा लागतो, हे हिंदूंना लज्जास्पद !