बिहारमधील १५ सहस्र मुसलमान तरुणांना देशात घातपात करण्यासाठी देण्यात आले शस्त्रांचे प्रशिक्षण !

अशांकडून होणारे घातपात रोखण्यासाठी भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि हिंदू सिद्ध आहेत का ? अशांना शोधून सरकार त्यांच्यावर कारवाई कधी करणार ? आणि त्यांना शिक्षा कधी करणार ?, हे प्रश्‍नच आहेत !

पंजाबमध्ये शिखांचे वाढते धर्मांतर !

अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांत ७०० चर्च !
राज्यातील १२ सहस्रांपैकी ८ सहस्र गावांमध्ये ख्रिस्त्यांच्या धार्मिक समित्या कार्यरत !

भारतात खरी समता नांदते ! – तस्लीमा नसरीन

मुसलमान, शीख, दलित, स्त्री, एक नास्तिक किंवा आदिवासी व्यक्ती भारताचा राष्ट्रपती किंवा राज्याचा प्रमुख होऊ शकतो. अनेक सभ्य आणि उदारमतवादी म्हणवणारे देश एवढी उदारता दाखवू शकत नाहीत, असे बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्वीट केले आहे.

मथुरा जिल्हा न्यायालयाने सर्व प्रलंबित याचिका ३ मासांत निकाली काढाव्यात ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

आता उत्तरप्रदेश, तसेच केंद्रातील भाजप सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !

कुंकळ्ळी येथील १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला गोव्यातील विविध मंदिरांच्या जलाभिषेकाच्या माध्यमातून मानवंदना

शांतादुर्गा सेवा समितीने कुंकळ्ळी येथील  १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला गोव्यातील विविध मंदिरांच्या जलाभिषेकाच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा उपक्रम राबवला.

राज्यातील ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यातील जी ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत नोंद झालेली नाहीत, ती सर्व स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणण्यात येणार आहेत. त्यानंतर या स्थळांची देखभाल पुरातत्व खाते करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

सर्वज्ञ असलेल्या ऋषींचे श्रेष्ठत्व !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’ 

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

राजस्थानमधील उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

मधाचा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या ऑस्ट्रेलियाला ५५८ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता !

सरकारने जैवसुरक्षा उपायांचा भाग म्हणून मधमाशांच्या वसाहती आता ‘लॉकडाऊन’ केल्या आहेत. हे कीटक येथे ४०० ठिकाणी पसरल्याने ऑस्ट्रेलियाने १ कोटींहून अधिक मधमाशा नष्ट केल्या आहेत. त्यामुळे मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

चंद्रूला उर्दू भाषा येत नसल्याने त्याची हत्या करण्यात आली ! – आरोपपत्रातील माहिती

एप्रिल २०२२ मध्ये बेंगळुरू येथे चंद्रू या हिंदु युवकाच्या हत्येचे प्रकरण