भारतीय राज्यघटनेनुसार ‘भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या मूलभूत अधिकारामध्ये ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य’ अन् ‘माहितीचा अधिकार’ समाविष्ट असणे

भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या भागात नमूद करण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराचा समावेश करण्यात आला आहे. १९ (१) कलमाप्रमाणे नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य देण्यात आले आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधांच्या समाप्ती तिथीविषयी (एक्सपायरी डेटविषयी) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केलेला अभ्यास

अमेरिकेच्या सैन्याकडे आपत्कालीन साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा केलेला असतो. सैन्याला यातील कोट्यवधी डॉलर्सची औषधे केवळ समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) झाली; म्हणून फेकून देऊन नवीन विकत घ्यावी लागत.

जगभरातील देश, संयुक्त राष्ट्र आणि भारत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’

कर्करोगासारख्या गंभीर आजारातही साधनेची तीव्र तळमळ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) !

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे कर्करोगाने निधन झाले. २७.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती असणे

‘पाश्चात्त्यांनी सुखप्राप्तीसाठी विविध शोध लावले, तर भारतियांनी आनंद आणि शांती प्राप्त होण्यासाठी जनतेला आध्यात्मिक मार्गदर्शन करून साधना शिकवली. ‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती आहे.’

पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचा शिवात्मा वैकुंठात जाणे आणि त्यांच्यातील शिकण्याच्या वृत्तीमुळे त्यांना विविध लोकांमध्ये सूक्ष्मातून प्रवास करण्याची सिद्धी लाभणे !

आषाढ कृष्ण चतुर्दशी (२७.७.२०२२) या दिवशी सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांची जयंती आहे. त्यानिमित्त ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना त्यांची जाणवलेली सूत्रे येथे पाहू.

पुणे येथील श्री. रणजित काशीद आणि सौ. सोनाली काशीद यांना फोंडा (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रातील कार्यशाळेत आणि ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

२१.७.२०२२ या दिवशी फोंडा, गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला आरंभ झाला. त्या वेळी पुणे येथील श्री. रणजित आणि सौ. सोनाली काशीद यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘त्यांचे छायाचित्र जिवंत झाले आहे’, असे जाणवणे

२२.१०.२०२१ या दिवशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत होते. त्या वेळी मला ‘परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राकडे पहात रहावे’, असे तीव्रतेने वाटत होते.

रामनाथी आश्रमातील कु. सानिका सोनीकर (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने शिबिरात आल्यावर काही वेळाने मला सर्व साधकांच्या भोवती श्रीकृष्णतत्त्वाचे कवच दिसले.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे) यांनी प.पू. दास महाराज यांची अनुभवलेली कृपा !

‘१५.७.२०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता मला पुष्कळ त्रास होत होता, तसेच माझ्या जिवाची तगमग होत होती. मी प.पू. दास महाराज यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी कपाटातून परम पूज्यांचे मोठे छायाचित्र काढून मला दिले आणि त्यांना मनोमन प्रार्थना करायला सांगितली.