
‘पाश्चात्त्यांनी सुखप्राप्तीसाठी विविध शोध लावले, तर भारतियांनी आनंद आणि शांती प्राप्त होण्यासाठी जनतेला आध्यात्मिक मार्गदर्शन करून साधना शिकवली. ‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती आहे.’
– श्री. नाना (विजय) विष्णु वर्तक (वय ७६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), नागोठणे, रायगड. (९.७.२०२१)
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !