सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांची अमृतवचने !

‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.

मनुष्याने अंगी ईश्वरी गुण बाणवावेत !

‘आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्यावर संकटे येतात. ‘ती येऊ नयेत’; म्हणून आपल्या अंगी ईश्वरी गुण बाणवावेत आणि सदैव ईश्वराला आवडेल, असे वर्तन करावे. ईश्वर अदृश्य असला, तरी तो अस्तित्वात आहे.’

‘कार्यकर्त्यांमध्ये दैवी गुण रुजून ते हिंदु राष्ट्रासाठी सक्षम व्हावेत’, यासाठी त्यांना प्रत्येक क्षणी घडवणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (वय ५५ वर्षे) !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या युवा साधना शिबिरात गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील कु. समृद्धी धुळाज (वय २० वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे

शिबिरात ‘वेळेचे नियोजन कसे करावे ? आध्यात्मिकदृष्ट्या वेळेचे महत्त्व काय आहे ? आपले आयुष्य मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याकडे साधनेसाठी अल्प वर्षे आहेत. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची आहे. त्यामुळे एकेका क्षणाचा साधनेसाठी उपयोग करायला हवा’, हे लक्षात आले.

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त सहभागी होणार्‍या केरळमधील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे

‘जर मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’तून गुरूंचे महत्त्व कळल्यावर आनंद मिळाला, तर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर किती आनंद होत असेल !’, हे मला व्यक्त करता येणार नाही. ‘धर्माचा प्रसार करणारा प्रत्येक साधक त्याच्या गुरूंवर सर्व सोपवून पुढे जातो’, हे मला समाजातील काही प्रसंगांतून शिकायला मिळाले.’ 

१३ जुलै २०२२ या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेला आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

‘‘सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार आहेत.’’ तेव्हा सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे शब्द आठवले आणि ‘त्यांच्या माध्यमातून भगवंताने संकेत दिला होता’, असे माझ्या लक्षात आले. 

कावड यात्रेकरूंची सेवा करणार्‍या मुसलमान तरुणाला अज्ञातांकडून मारहाण

हिंदूंना निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजणारे याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथे स्वामी अडगडानंद यांच्या आश्रमातील गोळीबारात एका साधूचा मृत्यू

स्वामी अडगडानंद यांच्या परमहंस आश्रमामध्ये झालेल्या गोळीबारात जीवन बाबा उपाख्य जीत (वय ४५ वर्षे) या साधूचा मृत्यू झाला, तर आशीष महाराज हे घायाळ झाले.

मादागास्करच्या राजधानीत उभारण्यात आलेल्या भव्य हिंदु मंदिराचे उद्घाटन !  

२ कोटी ६० लाख लोकसंख्या असणार्‍या या देशाच्या राजधानीतील हे पहिले हिंदु मंदिर आहे.

आसाम पोलिसांनी आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला : मदरसा चालकाला अटक

देशविघातक कारवाया करण्यासाठी आतापर्यंत अनेक मदरशांचा वापर केला गेल्याचे समोर आले असतांनाही सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ?