![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2021/10/17230454/NANA_Vartak_col_Dec2014_320.jpg)
‘आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्यावर संकटे येतात. ‘ती येऊ नयेत’; म्हणून आपल्या अंगी ईश्वरी गुण बाणवावेत आणि सदैव ईश्वराला आवडेल, असे वर्तन करावे. ईश्वर अदृश्य असला, तरी तो अस्तित्वात आहे.’
– श्री. नाना (विजय) विष्णु वर्तक (वय ७६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), नागोठणे, रायगड. (९.७.२०२१)