आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
पुण्यात टोळीयुद्ध आणि हाणामारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था शेष नसल्याचे दिसते. ही परिस्थिती पालटण्यासाठी पोलीस स्वत:चा धाक केव्हा निर्माण करणार ?
‘इस्रायलशी प्रामाणिक न रहाणार्या नागरिकांचे नागरिकत्व रहित केले जाऊ शकते’, असा महत्त्वपूर्ण निर्णय इस्रायलच्या सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला.
पूर्वी भूमी शेणाने सारवली जात. सारवलेल्या भूमीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन आणि त्यात हळदी-कुंकवाची चिमूट घालण्याची पद्धत होती. आजसुद्धा काही खेडेगावांतून ही प्रथा पाळली जाते
राजकारणी लोकांचा वेळ शत्रूंशी लढून देशाचे रक्षण करण्यात जात नसून एकमेकांचा जीव घेण्यात चालला आहे. त्यामुळे भारताची अधोगती होत आहे.
२९ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची सूत्रे पाहिली. आजच्या लेखाद्वारे काळी मिरी आणि जायफळ यांची लागवड करण्यातील विविध टप्पे समजून घेऊया.
चीनच्या कुरापतींना रोखण्यासाठी सरकारसह देशातील जनतेने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला धडा शिकवावा !
श्रीलंकेला या परिस्थितीतून बाहेर पडायचे झाल्यास सत्तापरिवर्तनाची नव्हे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला, तरच श्रीलंका वाचू शकेल.
सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आल्यावर श्री. दिव्यांक हिरेकर यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.