आम्ही आता अफगाणिस्तानमध्ये राहू इच्छित नाही !

पाकप्रेमी खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? भारतामध्ये अराजक निर्माण करणारे शीख का बोलत नाहीत ?

इस्रायल सरकार कोसळळे, ३ वर्षांत पाचव्यांदा निवडणूक घेण्याची वेळ !

इस्रायलमधील नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वात असणारे आघाडी सरकार कोसळले असून देशात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. परिणामी देशात गेल्या ३ वर्षांत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये काश्मीरविषयी आपेक्षार्ह प्रश्‍न विचारणार्‍या प्राध्यापकावर कारवाई

राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करून ‘संबंधितांना यापुढे प्रश्‍नपत्रिका बनवण्याचे दायित्व देण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच या प्राध्यपकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कर्नाल (हरियाणा) येथे शाळा आणि महाविद्यालय यांच्या भिंतींवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

खलिस्तानवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

नूपुर शर्मा यांना भाजपने पुन्हा पक्षात घ्यावे !

अजमेर (राजस्थान) येथे हिंदु संघटनांकडून मोर्चा काढून मागणी !

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून १२१ न्यायाधिशांचे स्थानांतर !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने वरिष्ठ विभागातील १२१ दिवाणी न्यायाधिशांचे स्थानांतर केले आहे. त्यात वाराणसीतील ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि वजू खाना बंद करण्याचा आदेश देणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांच्या नावाचाही समावेश आहे.

कोरोना काळानंतर मनुष्यबळ अभावी ब्रिटनमध्ये विमानांची ९० उड्डाणे रहित !

कोरोना काळानंतर हवाई वाहतूक पूर्ववत् झाली असली, तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी १५ सहस्र लोकांसमवेत केला योगा

भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला.

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले