आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
प्रसाद बनवणार्या पितळ्याचे भांडे घासण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आपण सध्या कर्करोगासह अनेक रोगांना निमंत्रण देणार्या ‘नॉनस्टिक’ आणि ‘ॲल्युमिनियम’च्या भांड्यांचा वापर करू लागलो.
प्रसाद बनवणार्या पितळ्याचे भांडे घासण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आपण सध्या कर्करोगासह अनेक रोगांना निमंत्रण देणार्या ‘नॉनस्टिक’ आणि ‘ॲल्युमिनियम’च्या भांड्यांचा वापर करू लागलो.
उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात होणारी वाढ आणि त्याचा पिके, फळे, पशू, शेतमजूर, तसेच अन्य यांवर काही ना काही परिणाम होत असतो. या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते.
या माध्यमातून ‘चीन हा कसा चांगला देश आहे, चीनशी वाटाघाटी करा आणि चीनशी व्यापार करा, सीमाप्रश्नावर अधिक लक्ष देऊ नका, दोन्ही देशांतील व्यापार वाढणे, हे भारतासाठी हितकारक आहे’, असे चीनला भारतियांना सांगायचे आहे.
वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरीत हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते.’
डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. २० मे या दिवशी आपण ‘गोव्याच्या संस्कृतीची पोर्तुगिजांनी केलेली हानीे’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील अंतिम भाग येथे देत आहोत.
‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
नाडीवाचनात महर्षींनी सांगितले, ‘तुम्ही या दिवसांत कधीही कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या दर्शनाला जाऊन या. कांचीपूरम् हे भूलोकातील कैलास आहे.’ आपत्काळात रक्षण होण्यासाठीही महर्षी साधकांना चेन्नई सोडून कांचीपूरम्ला जाण्यासाठी सांगत आहेत.
ब्राह्मणाच्या तळहातावर अग्नि असल्याने त्याच्या तळहातावर दक्षिणा देणे, म्हणजे एक प्रकारे अग्नीचा सन्मान केल्यासारखेच असणे
अंबाड्यासाठी वापरलेले गंगावन हातात घेतल्यावर त्यात शक्ती आणि चैतन्य जाणवणे..