खरगोन (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या २२ जणांनी पुन्हा स्वीकारला हिंदु धर्म !
देशात प्रतिदिन सहस्रो हिंदूंचे धर्मांतर होत असतांना सर्वत्र धर्मांतरविरोधी कायदा न करणे, हे अप्रत्यक्षपणे धर्मांतराला हातभार लावण्यासारखे नव्हे का ? हिंदूंनीही संघटितपणे हा कायदा लवकरात लवकर करण्याची मागणी केली पाहिजे !