विधीमंडळात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिदिन कोरोनाची चाचणी केली जाईल ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत चालू आहे. असे असतांना विधीमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला असून १ मंत्री आणि १ आमदार यांसह एकूण ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘शक्ती’ नवी; पण यंत्रणा तीच !

सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी ‘शक्ती’ विधेयक संमत करण्यात आले.

धर्मांधांची आक्रमणे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

आगरा (उत्तरप्रदेश) येथील आलमगंज चौकीजवळ राधाकृष्ण मंदिरजवळ दारू पिऊन गोंधळ घालणार्‍या धर्मांधांना रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने संघ कार्यालयाची तोडफोड करत त्यांना मारहाण केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

शिवरायांनी बांधलेल्या आणि जिंकून घेतलेल्या गडांवर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज उभारण्यास प्रशासनाकडून होणारा अटकाव, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते ?

आनंदे रमावे गुरु साधनेत ।

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका पुष्पांजली पाटणकर यांनी श्रीगुरूंना लिहिलेले काव्यरूपी आत्मनिवेदन  येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यातून त्यांचा श्रीगुरूंप्रतीचा भाव दिसून येतो.

अध्यात्माला नाकारणारा भौतिकतावाद !

आज या भरतखंडाचे राजकीय, सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनाचे नियमन करणारा वर्ग विलक्षण ताठरपणे, अभिमानाने, नास्तिक वाद, पाखंडाचा उद्घोष करतो आहे.

भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

राजकीय द्वंद्व, व्यक्तीगत स्वार्थ आणि सत्तालोलुपता यांमुळे राष्ट्रीयत्वाचा गळा घोटत रहाणार आहे का ?’

सकारात्मक, समंजस आणि साधकांचा आधारस्तंभ असलेल्या संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. चैताली डुबे !

संभाजीनगर येथे सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. चैताली डुबे यांची त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पू. रुक्मिणीआई संत असल्याची त्यांच्या आई-वडिलांना झालेली जाणीव, पू. रुक्मिणीआईंचा देहत्याग आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीआई यांनी हिंदु धर्माच्या संस्थापनेसाठी केलेली प्रार्थना !

आज या लेखमालेचा अंतिम भाग पाहूया . . .