साधकांनो, एखाद्या कृतीत चूक झाली नसल्यास क्षमायाचना करण्याऐवजी, ती कृती अजून चांगल्या प्रकारे करवून घेण्यासाठी देवाला प्रार्थना करा !
‘‘ज्या वेळी चूक होते, तेव्हाच क्षमायाचना करावी. चूक झाली नसेल, तर उगाच क्षमा मागितल्यास त्याला काही अर्थ रहात नाही. जेव्हा चूक होत नाही, तेव्हा देवाला प्रार्थना करावी, ‘देवा तूच अजून चांगले करवून घे.’’