हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

केरळच्या शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा पारंपरिक गोड प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला देण्यात आले असून त्याला ‘अल् झहा’ असे अरबी नाव देऊन त्यावर ‘हलाल प्रमाणित’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

आयसिस-खुरासानची पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची चेतावणी !

‘आयसिस-के’ने पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची जी चेतावणी दिली आहे, ती गंभीरपणे घेणे आवश्यक आहे; कारण अफगाणिस्तानमध्येच नाही, तर पाकिस्तानमध्येही हिंसाचार वाढला आहे.’

भारतातील प्रशासन देशाला बाह्य आणि अंतर्गत संरक्षण प्रदान करण्यात अपयशी !

हिंदु राष्ट्रात भारताच्या सर्व शत्रू राष्ट्रांच्या कुकृत्यांवर आणि देशात अंतर्गत अस्थिरता निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर देणारे, राष्ट्राभिमानाने ओतप्रोत असलेले शासनकर्ते असतील, तसेच प्रजा सुखी आणि बाह्य अन् अंतर्गत आक्रमणांपासून सुरक्षित असेल

एकादशीचे माहात्म्य

दहा इंद्रिये आणि एक मन संपूर्णत पांडुरंगाला अर्पण करणे म्हणजे एकादशी ! आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची.

ईश्वराची मानवाला मिळालेली दैवी देणगी : वनस्पती !

१३ नोव्हेंबर या दिवशीच्या सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखाद्वारे वनस्पतीच्या प्रतिसादाच्या संदर्भातील सूत्रे पाहिली. त्यापुढील माहिती आजच्या लेखातून जाणून घेऊया.

आपत्काळासाठी संजीवनी ‘सर्व्हायव्हल गाइड ॲप’ !

गुरुदेवांच्या प्रेरणेमुळे ‘सोशल मिडिया’ची सेवा करणार्‍या साधकांनी एक सर्वांगसुंदर असे ‘सर्व्हायव्हल गाइड’ हे ‘ॲप’ सिद्ध केले. हे ‘ॲप’ ‘मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्याळम्, तेलुगु आणि नेपाळी’, या ९ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

वारकर्‍यांना कृतार्थ करणारा पंढरपूर येथील वारीचा अलौकिक सोहळा !

सर्व इंद्रिये आणि मन यांना आनंद देणारा हा वारीचा सोहळा म्हणजे एक आनंद सोहळा आहे. काला तर वारीचा परमोच्च बिंदू आहे. उच्च-नीच भेद न मानता एकमेकांच्या तोंडात काल्याचे घास भरवणारी ही पंढरीची वारी, म्हणजे एक उत्कृष्ट प्रयोग आहे !

कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण

‘शुक्रवार, कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

बुद्धीपलीकडील कार्यकारणभाव ठाऊक नसणारे बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही