परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळसाधनेनेच मिळते, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

गेल्या ७४ वर्षांत भारतात अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना घटनात्मक संरक्षण मिळालेले नाही. मदरशांमध्ये कुराण शिकवण्यासाठी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकार अनुदान देते; मात्र हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी विरोध केला जातो. हिंदूंची मंदिरे सेक्युलर सरकार चालवते..

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या २ शोधनिबंधांना श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट प्रस्तुतकर्ता’ पुरस्कार !

‘भयपट चित्रपटाचा (‘हॉरर मूव्ही’चा) सूक्ष्म परिणाम’ आणि ‘वारसा स्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ या विषयांवर (ऑनलाईन) शोधनिबंध सादर !

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ‘हिंदु टास्क फोर्स’ची स्थापना !

‘धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे या ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल’, अशी घोषणा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केली.

‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती’च्या वतीने नवरात्रोत्सव आणि दसरा उत्साहात साजरा !

भाविकांनी शंखवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा केला संकल्प !

नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा प्रविष्ट करण्याची समीर वानखेडे यांच्या बहिणीची चेतावणी !

मलिक यांनी पत्रकार परिषदेत ‘फ्लेचर पटेल कोण ? त्यांचा वानखेडे यांच्याशी काय संबंध ? यापूर्वीच्या ३ धाडींमध्ये पंच म्हणून पटेल यांची उपस्थिती कशी ? पटेल यांच्यासह छायाचित्रातील ‘लेडी डॉन’ कोण ?’ असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

नगर जिल्ह्यातील २१ गावांमध्ये १० दिवसांची दळणवळण बंदी जाहीर !

या गावांमध्ये ‘कंटेनमेंट झोन’ जाहीर करणे, बॅरिकेड्स लावणे, पोलीस बंदोबस्त वाढवणे, जनता जमावबंदी या माध्यमातून गाव बंद करणे, लसीकरण करणे, चाचण्या वाढवणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली आहे.

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील शिवपट्टण किल्ल्यात आतापर्यंतचा सर्वांत उंच भगवा ध्वज उभारला !

‘७४ मीटर उंचीचा हा ध्वज हिंदु धर्मातील एकता आणि समानता यांचे प्रतीक म्हणून उभारत आहोत, त्याचसमवेत हा भगवा ध्वज उभारण्यास शरद पवार यांचीही संमती आहे’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीमध्ये १ कोटींची वाढ !

राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत १ कोटी रुपयांची वाढ करून तो ४ कोटी रुपये केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी प्रतिवर्ष ४ कोटींचा निधी उपलब्ध होईल.