दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी
काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण
काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण
एकीकडे काश्मीरमध्ये सैन्य आतंकवाद्यांशी अहोरात्र लढत असतांना दुसरीकडे काश्मीरमधील प्रशासनात इतकी वर्षे आतंकवाद्यांचे पाठीराखे कार्यरत असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रसिद्ध मोहटादेवी गडावर अष्टमीचा होम पेटवून नुकतीच नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.
पालकांची मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी
भारताने अफगाणिस्तानच्या सूत्रावर एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून त्यासाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीस उपस्थित रहाणार आहेत.
‘श्री दुर्गामाता दौड म्हणजे तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती बिंबवण्याचे केंद्र होय’, असे मार्गदर्शन पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.
विजयादशमीच्या दिवशी सर्वत्र रावणाचे दहन केले जाते; मात्र जिल्ह्यातील करोडी येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमात रावणाची बहीण शूर्पणखा हिचे प्रतिमा दहन करून महिलांमधील अपप्रवृत्तींचा निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रसंग संपल्यानंतर सहकार्यांनी राजेंद्र सिंह यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. गेल्या २० वर्षांहून ते ही भूमिका निभावत होते.
आज ३३ वर्षांनंतरही काश्मीर हिंदूंसाठी असुरक्षितच आहे, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
समाजाला साधना न शिकवल्यामुळे आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात ही स्थिती नसेल !