पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील ११३ जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता, तर १ लाख ३५ सहस्र ३१३ नागरिकांचे स्थलांतर !

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित !

पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक साहाय्याविषयी घोषणा करणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूण येथील पूर परिस्थितीविषयी पहाणी दौरा

पक्षशिस्त मोडल्याने नागपूर जिल्हा काँग्रेसच्या महासचिवांचे निलंबन !

जिल्हा परिषद सदस्याला मारहाण करून पक्षशिस्त मोडल्याच्या कारणास्तव नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू उपाख्य उदयसिंग यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या माध्यमातून पूरग्रस्तांना साहाय्य !

अंकली, जुनी धामणी, हरिपूर येथील नागरिकांसाठी मालू हायस्कूल, विलिंग्डन कॉलेज याठिकाणी स्थलांतरीत करून ३०० हून अधिक पूरग्रस्तांसाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे.

वैचारिक आतंकवादाच्या विरोधात आपल्याला वैध मार्गाने उभे राहिले पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आपण प्रत्येक जण वैयक्तिक स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही ना काही करत असतो. आता त्याच्या पुढे जाऊन जे जे हिंदुत्वासाठी कार्य करतात, त्यांना कायदेशीर साहाय्य करणे…

सेलू (परभणी) येथे १० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस नाईक यांना अटक !

लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या पोलीसयंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.

मराठी सारस्वताचा मानबिंदू असणारी ‘ज्ञानेश्वरी’ आता हिंदी भाषेत उपलब्ध होणार !

‘अमृताते हि पैजा जिंके ।’ असा मराठी भाषेचा मान उंचावणार्‍या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा आद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ आता हिंदीमध्ये अनुवादित होत आहे. ज्ञानेश्वरीचा मराठीतील ठेवा अन्य भाषेतही उपलब्ध व्हावा……

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्त भागाची पहाणी !

पंतप्रधान आवास योजनेतून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन !

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून धर्मांध तरुणाच्या विरोधात वडिलांची तक्रार !

मागील १० दिवसांमध्ये शहरात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची ही दुसरी घटना आहे.

निसर्गाचा प्रकोप !

गेले ४ दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत काही ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये भीषण, तर काही जिल्ह्यांमध्ये अतीभीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.