माणुसकीशून्य आणि स्वार्थी समाज हे धर्मशिक्षणाच्या अभावाचेच फलित !

संभाजीनगर – वैजापूर तालुक्यात मद्य घेऊन जाणार्या कंटेनरला २५ जुलैच्या रात्री अपघात झाला. पोलीस घटनास्थळी पोचण्यापूर्वीच जमावाने मद्याच्या १ सहस्र ६५० पेट्या पळवल्या. कंटनेरमध्ये एकूण १ सहस्र ८०० मद्याच्या पेट्या होत्या. या वेळी मद्याची पेटी पळवणार्या एकाही नागरिकाने कंटेनरच्या घायाळ चालकाकडे लक्ष दिले नाही; मात्र त्याच वेळी तेथून जाणार्या काही प्रवाशांनी घायाळ कंटेनर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करून अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६