स्त्रियाच क्रांती करतील !

स्त्रियांमध्ये श्री दुर्गादेवीची शक्ती सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्या सौम्य रूपात वावरतात. काळानुसार स्त्रीशक्ती जागृत होणार आहे. जेव्हा स्त्रियांमध्ये सुप्त असणारी श्रीदुर्गादेवीची शक्ती जागृत होऊन कार्यरत होते, तेव्हा स्त्रियांचे रूप उग्र होते. या उग्र रूपाकडून काळानुसार आवश्यक असणारी क्षात्रधर्म साधना होणार आहे.

असा कायदा भारतातील सर्व राज्यांत लागू करण्यास केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे !

गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे.

सीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे ! – स्वामी विवेकानंद

‘स्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे.

रामायण आणि महाभारत महायुद्ध अन् कलियुगातील आगामी तिसरे महायुद्ध यांतील भेद

‘त्या महायुद्धात आणि लवकरच कलियुगात होणार्‍या तिसर्‍या महायुद्धात काय भेद आहे ?’, असा मनात विचार आला. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने खालील भेद लक्षात आला.

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

मागील लेखात ‘आत्मा’ मनुष्याच्या शरिरात अव्यक्त आणि इंद्रियातीत रूपाने विद्यमान असल्याचे ज्ञान वेदांतून प्राप्त होणे याविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया. 

प्रसंगी क्षात्रधर्म अंगीकारणार्‍या हिंदु स्त्रिया !

मनाने आणि शरिराने कोमल असणार्‍या भारतीय नारी वेळप्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन विरांगनाही होतात, असे सिद्ध झाले आहे.

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

पालकांनी कृपया पुढील सूत्रांनुसार संकलन विभागात माहिती पाठवावी.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्याची संधी !

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्यासाठी क्षमता असलेल्या पूर्णवेळ साधकांची किंवा काही कालावधीसाठी आश्रमात येऊन या सेवा करू शकणार्‍या साधकांची आवश्यकता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांमधून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘संत ईश्वराशी एकरूप झालेले असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असते. संतांच्या हस्ताक्षरातून चैतन्य प्रक्षेपित होते….

वाढदिवस हिंदु धर्माप्रमाणे तिथीला साजरा केल्यास जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होत असणे

‘आपण हिंदु असूनही वाढदिवस इंग्रजी पंचांगानुसार दिनांकाला का साजरा करतो ?