‘हिंदु राष्ट्राचे आदर्श संघटक’ होण्यासाठी स्वतःमध्ये अर्जुनाप्रमाणे कृतज्ञताभाव निर्माण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.