महाराष्ट्रात १२ वीची परीक्षा होणार नाही ! – विजय वडेट्टीवार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून १० वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून १० वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? रुग्णालय प्रशासनाच्या हे लक्षात का येत नाही ?
यामध्ये बीड, नगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या १० जिल्ह्यांमधील ४१ तालुक्यांमध्ये ही वसतीगृहे चालू करण्यात येणार आहेत.
पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?
पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचार्यांना अटक करण्यात आली होती, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पसार झाले होते. अखेर त्यांना २ जून या दिवशी अटक करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे प्रथमच अन्नधान्याच्या चोरीचा गुन्हा करणार्यांविषयी पोलिसांनी तातडीने गुन्हे नोंदवू नयेत. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.
या वर्षी कोरोनामुळे शिवराज्याभिषेकदिन साधपेणाने साजरा केला जाणार आहे. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडितपणे साजरा करण्याचे दायित्व माझे असेल.
ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारने १५ मास झोपा काढल्या आहेत. राज्यात कोविड आजारामध्ये ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ दिलेल्या, तसेच कोविडमुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देणे आवश्यक आहे….
दुपारपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. बेळगावातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.