‘योग’ या संकल्पनेला आध्यात्मिक पाया ! – वासंती लावंघरे, सनातन संस्था 

‘स्नेहमंच’च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ‘निरोगी आयुष्यासाठी योगसाधना ही काळाची गरज’ या विषयावर त्या बोलत होत्या.

संख्याबळ हेही बळच आहे !

एक हिंदू जेव्हा धर्मांतरित होतो, तेव्हा हिंदूंची संख्या एकाने अल्प होतेच होते, त्या व्यतिरिक्त इतर धर्मियांची संख्या एकाने वाढते आणि अशा धर्मांतरितांकडूनच ‘राष्ट्रांतराचा’ विचार दृढ होतो.

सातारा येथील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

असे शिक्षणाधिकारी शिक्षण खात्याला कलंकच आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. अशांवर कठोर कारवाई आणि समाजात छी थू झाली, तरच पुन्हा असे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

मानाच्या पालख्यांसमवेत अन्य दिंड्यांना सहभागी करून घेण्याची वारकर्‍यांची मागणी अमान्य !

पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी आणि देहू या ठिकाणी प्रत्येकी १०० जणांना, तर अन्य ठिकाणी प्रत्येकी ५० वारकर्‍यांना उपस्थित रहाता येणार आहे.

भारतात हिंदूंचे सर्वाधिक धर्मांतर ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण

सर्वेक्षणातून हे भयावह आकडे समोर आल्यानंतर आतातरी आणि तातडीने केंद्रशासनाने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा अन् त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी दबाव निर्माण करावा, असेच हिंदूंना वाटते !

कोरोना विषयक नियमांचा भंग करून राष्ट्रवादीच्या आमदारांचा वाढदिवस साजरा !

लोकप्रतिनिधींची मजा आणि सामान्यांना सजा असेच समीकरण बहुदा सगळीकडे पहायला मिळते. कायदा सर्वांनाच समान असणे आवश्यक !

संभाजीनगर येथे नियम तोडणार्‍या रिक्शाचालकाला आमदार अंबादास दानवे यांनी श्रीमुखात लगावली !

शहरातील क्रांती चौक भागात वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. अंबादास दानवे रस्त्यावर उतरले. या वेळी नियम तोडणार्‍या रिक्शाचालकाचा बेशिस्तपणा पाहून त्यांनी त्याच्या श्रीमुखात लगावली.

सातारा जिल्ह्यातील २० शासकीय रुग्णालयांमध्ये होणार ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निर्मिती ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील २० शासकीय रुग्णालयांमध्ये ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निर्मिती केली जाणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ही पूर्वसिद्धता केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

महान हिंदु संस्कृती असलेल्या भारतात महिलांसमवेत अल्पवयीन मुलीही असुरक्षित असणे चिंताजनक ! बलात्कार करणार्‍यांना त्वरित कठोर शिक्षा न दिल्याचाच हा परिणाम आहे !

उत्तर गोव्यात अमली पदार्थ व्यवसाय प्रकरणी स्थानिकासह नायजेरियाच्या २ नागरिकांना अटक

अमली पदार्थविरोधी कायदे सक्षम करणे आवश्यक आहे.