हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर एकाच पद्धतीने होणारे आघात म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकात ५-६ चर्चवर केवळ दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर भारतातील चर्च धोक्यात असल्याचा प्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवला गेला; पण शेकडो मंदिरांवर आक्रमणे होऊनही त्याला गांभीर्याने घेतले जात नाही.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे झालेली दैन्यावस्था !

या किल्ल्याचा इतिहास, सध्याच्या किल्ल्याची झालेली पडझड, तेथे पसरलेले अस्वच्छतेचे साम्राज्य आणि गड-किल्ल्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

व्याख्यानासाठी प्रसिद्धीमाध्यमांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद !

व्याख्यानाच्या पूर्वप्रसिद्धीचे वृत्त दैनिक आणि वेब पोर्टल यांनी प्रसिद्ध केले, तर उत्तरप्रसिद्धीचे वृत्तही अनेक दैनिक, वेब पोर्टल, यू ट्यूब चॅनल यांनी प्रसिद्ध केले. यामुळे व्याख्यानाचा विषय सहस्रो जिज्ञासूंपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.

आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे ! – कु. मृणाल जोशी, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त ‘ऑनलाईन महिला शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन !

असे केले, तर केरळमध्ये मल्ल्याळम् भाषा सोडून इतर भाषांत बोलायला बंदी केली, तर चालेल का ?

​‘नवी देहली येथील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयाने परिचारिकांनी कामाच्या वेळी मल्ल्याळम् भाषेचा वापर न करण्याचा काढलेला आदेश विरोधामुळे रहित करण्यात आला आहे.

राष्ट्र-धर्म कार्याची बातमी एखाद्या प्रदेशापुरती न करता व्यापक अंगाने करा ! – प्रशांत हरिहर, प्रतिनिधी, सनातन प्रभात

राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासंबंधीची कोणतीही बातमी एखाद्या प्रदेशापुरती मर्यादित न करता ती राष्ट्रीय आणि धर्माच्या व्यापक अंगाने करावी.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. मनोज खाडये यांनी घेतलेल्या व्याख्यानाला प्रसिद्धीमाध्यमांकडून मिळालेला प्रतिसाद आणि जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

व्याख्यानामुळे हिंदु धर्मावरील संकटाविषयी योग्य माहिती मिळाली, तसेच धर्माचरण, नामजप, साधना आदींचे महत्त्व समजले. यापुढे आम्हीही हिंदु धर्मासाठी कार्य करू’, असे अभिप्राय व्यक्त केले आहेत.

गुरुकार्यासाठी अर्पण स्वरूपात मिळालेल्या धनाचा अपव्यय करणार्‍यांची माहिती कळवा !

‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे.

पोहे आणि त्याचे गुणधर्म

​दही पोहे, दूध पोहे, दडपे पोहे, कांदा पोहे, इंदौरी, नागपूरचे तर्री पोहे आणि गोव्यात दिवाळीच्या वेळी पोह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पोहे आवडत नाहीत, अशी व्यक्ती विरळा. पोह्यांचे गुणधर्म पाहूया.

पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

गुन्ह्यांचे अन्वेषण, नाकाबंदी, अतीमहनीय व्यक्तींची सुरक्षा, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे यांसाठी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता पोलीस दिवस-रात्र जनतेचे संरक्षण करत आहेत